एक्स्प्लोर
PHOTO : प्रशासनाच्या अनास्थेमुळे गोदावरी प्रदूषित; पानवेलींचा विळखा, नदीकिनारी दुर्गंधी
Sangli Jalparni
1/5

नाशिकच्या गोदावरी नदीला धार्मिक आणि अध्यात्मिक असे विशेष महत्व आहे. या पवित्र नदीत स्नान केल्याने पुण्य मिळते अशी भावना असल्याने महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक इथे स्नानासाठी येत असतात. मात्र सध्या याच गोदावरीची प्रशासनाच्या अनास्थेमुळे वाईट अवस्था झाली आहे.
2/5

नदीला अनेक ठिकाणी पानवेलींनी विळखा घातला असून नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली आहे.
Published at : 08 Apr 2022 09:44 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट






















