एक्स्प्लोर
Agneepath Scheme :अग्निपथ योजनेत कोणाला मिळणार संधी, काय आहे केंद्र सरकारची ही योजना?

Agneepath Scheme :अग्निपथ योजनेत कोणाला मिळणार संधी, काय आहे केंद्र सरकारची ही योजना?
1/8

अग्निपथ योजनेत सहभागी झालेले जवान चार वर्षांचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील.
2/8

त्यापैकी 25 टक्के जवानांना पुढे सेवेत कायम ठेवण्यात येणार आहे. पर्मनंट कमिशनच्या माध्यमातून त्यांना सैन्यात सामावून घेतल जाईल.
3/8

या योजनेत देशातील सर्व विभागातील तरुणांना सहभागी करुन घेण्यात येईल.
4/8

या योजनेत दहावी नंतर आयटीआय पदवी असलेल्यांना संधी असेल.
5/8

या योजनेत सहभागी होऊन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्यांना बारावी पासचे सर्टिफिकेट दिले जाईल.
6/8

सैन्याला ज्या ट्रेडची गरज असते अशा वेल्डर, सुतार, वाहन चालक अशा ट्रेडमधून आयटीआय केलेल्यांना प्राधान्य असणार आहे.
7/8

देशभरातून 46 हजार अग्निवीर या योजनेत भरती केले जातील
8/8

इथून पुढे सैन्य भरती अग्निपथ योजनेतूनच होणार आहे
Published at : 15 Jun 2022 03:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
बीड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
