एक्स्प्लोर

Kitchen Tips : तुम्हला माहितीये का गरम तव्यावर पाणी का टाकत नाही? जाणून घ्या काय आहे कारण...

Kitchen Tips : तुम्हला माहितीये का गरम तव्यावर पाणी का टाकत नाही? जाणून घ्या काय आहे कारण...

Kitchen Tips : तुम्हला  माहितीये का गरम तव्यावर पाणी का टाकत नाही? जाणून घ्या काय आहे कारण...

Kitchen Tips

1/10
आपल्या देशातील चालीरीतींमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या मोठ्यांकडून ऐकत आलो आहोत. पण, आपल्याला त्या गोष्टी बऱ्याच वेळा अर्थहीन वाटतात. तरीही शतकानुशतके लोक या गोष्टींवर विश्वास ठेवताता.(Photo Credit : Unsplash)
आपल्या देशातील चालीरीतींमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या मोठ्यांकडून ऐकत आलो आहोत. पण, आपल्याला त्या गोष्टी बऱ्याच वेळा अर्थहीन वाटतात. तरीही शतकानुशतके लोक या गोष्टींवर विश्वास ठेवताता.(Photo Credit : Unsplash)
2/10
अनेक लोक या गोष्टींना अंधश्रद्धा ही मानतात, पण वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी खूप महत्त्वाच्या देखील असतात. जसे की, गरम तव्यावर पाणी टाकू नये. असे अपने लहान पानापासून एकत आलो आहे. (Photo Credit : Unsplash)
अनेक लोक या गोष्टींना अंधश्रद्धा ही मानतात, पण वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी खूप महत्त्वाच्या देखील असतात. जसे की, गरम तव्यावर पाणी टाकू नये. असे अपने लहान पानापासून एकत आलो आहे. (Photo Credit : Unsplash)
3/10
असे म्हंटले जाते की आपल्या स्वयंपाकघरात देवी लक्ष्मीचा वास असतो, म्हणूनच प्राचीन काळापासून स्वयंपाक घरातील काही कामे करण्यास नकार देत बऱ्याच नकार दिला जातो. (Photo Credit : Unsplash)
असे म्हंटले जाते की आपल्या स्वयंपाकघरात देवी लक्ष्मीचा वास असतो, म्हणूनच प्राचीन काळापासून स्वयंपाक घरातील काही कामे करण्यास नकार देत बऱ्याच नकार दिला जातो. (Photo Credit : Unsplash)
4/10
गरम तव्यावर पाणी ओतण्यास मनाई केली जाते. पण गरम तव्यावर पाणी ओतण्यास मनाई का केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या काय आहे या मागचे कारण... (Photo Credit : Unsplash)
गरम तव्यावर पाणी ओतण्यास मनाई केली जाते. पण गरम तव्यावर पाणी ओतण्यास मनाई का केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या काय आहे या मागचे कारण... (Photo Credit : Unsplash)
5/10
वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकताना येणाऱ्या आवाजामुळे जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. यासोबत असे मानले जाते की, गरम तव्यावर पाणी टाकल्याने घरातील कोणत्याही सदस्याच्या लग्नात मुसळधार पाऊस पडतो किंवा घरातील कोणत्याही सदस्याची तब्येत अचानक खराब होऊ शकते. अशी अनेक करणे सांगितली जातात. (Photo Credit : Unsplash)
वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकताना येणाऱ्या आवाजामुळे जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. यासोबत असे मानले जाते की, गरम तव्यावर पाणी टाकल्याने घरातील कोणत्याही सदस्याच्या लग्नात मुसळधार पाऊस पडतो किंवा घरातील कोणत्याही सदस्याची तब्येत अचानक खराब होऊ शकते. अशी अनेक करणे सांगितली जातात. (Photo Credit : Unsplash)
6/10
असे मानले जाते की, तवा राहूचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे जेव्हाही घरात तुम्ही तव्याचा वापर कराल तेव्हा तो स्वच्छ केल्यानंतरच ठेवावा, काही लोक तवा वापरल्यानंतर तसाच ठेवतात. असे केल्याने तुमच्या जीवनात अडचणी येऊ शकतात आणि तुमच्या कुंडलीत राहू दोष देखील येऊ शकतो. असे अनेक शास्त्रात सांगण्यात आले आहे. (Photo Credit : Unsplash)
असे मानले जाते की, तवा राहूचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे जेव्हाही घरात तुम्ही तव्याचा वापर कराल तेव्हा तो स्वच्छ केल्यानंतरच ठेवावा, काही लोक तवा वापरल्यानंतर तसाच ठेवतात. असे केल्याने तुमच्या जीवनात अडचणी येऊ शकतात आणि तुमच्या कुंडलीत राहू दोष देखील येऊ शकतो. असे अनेक शास्त्रात सांगण्यात आले आहे. (Photo Credit : Unsplash)
7/10
तवा नेहमी स्वयंपाकघरात अशा ठिकाणी ठेवावा जेथे बाहेरील व्यक्तीची नजर थेट तव्यावर पडू नये. तसेच भारतीय शास्त्रानुसार, घरातील सदस्यांव्यतिरिक्त, तव्यावर कोणत्याही बाहेरील व्यक्तीची सावली पडू नये. असे सांगण्यात येते. (Photo Credit : Unsplash)
तवा नेहमी स्वयंपाकघरात अशा ठिकाणी ठेवावा जेथे बाहेरील व्यक्तीची नजर थेट तव्यावर पडू नये. तसेच भारतीय शास्त्रानुसार, घरातील सदस्यांव्यतिरिक्त, तव्यावर कोणत्याही बाहेरील व्यक्तीची सावली पडू नये. असे सांगण्यात येते. (Photo Credit : Unsplash)
8/10
मीठ हे लक्ष्मीचे रूप आहे असे मानले जाते, त्यामुळे पोळी बनवण्यापूर्वी नेहमी तव्यावर मीठ टाकावे. असे केल्याने घरात कधीही अन्न व पैशाची कमतरता भासत नसल्याची मान्यता आहे. तसेच तव्यावर मीठ टाकल्याने ती जंतूमुक्त होत असल्याचे सांगण्यात येते .(Photo Credit : Unsplash)
मीठ हे लक्ष्मीचे रूप आहे असे मानले जाते, त्यामुळे पोळी बनवण्यापूर्वी नेहमी तव्यावर मीठ टाकावे. असे केल्याने घरात कधीही अन्न व पैशाची कमतरता भासत नसल्याची मान्यता आहे. तसेच तव्यावर मीठ टाकल्याने ती जंतूमुक्त होत असल्याचे सांगण्यात येते .(Photo Credit : Unsplash)
9/10
असे मानले जाते की, घरी पोळ्या बनवल्यानंतर तवा कधीही उलटा ठेवू नये किंवा खरगटा ठेवू नये. असे केल्याने राहू दोषासबतच तुमच्या घरात विविध प्रकारची  संकट येऊ शकतात. (Photo Credit : Unsplash)
असे मानले जाते की, घरी पोळ्या बनवल्यानंतर तवा कधीही उलटा ठेवू नये किंवा खरगटा ठेवू नये. असे केल्याने राहू दोषासबतच तुमच्या घरात विविध प्रकारची संकट येऊ शकतात. (Photo Credit : Unsplash)
10/10
या सर्व कारणामुळे तव्यावर पाणी टाकले जात नाही. यात काही वैज्ञानिक करणे आहेत. तर, काही करणामागे वास्तुशास्त्र देकील असल्याचे सांगितले जाते. (Photo Credit : Unsplash)
या सर्व कारणामुळे तव्यावर पाणी टाकले जात नाही. यात काही वैज्ञानिक करणे आहेत. तर, काही करणामागे वास्तुशास्त्र देकील असल्याचे सांगितले जाते. (Photo Credit : Unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: 20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये वाढतोय हा गंभीर धोका; स्तनात 'ही' लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका
20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये वाढतोय हा गंभीर धोका; स्तनात 'ही' लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका
Ashadhi Ekadashi 2026 : पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा
पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा
Ashadhi Ekadashi Wishes 2026 : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला;  म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Embed widget