एक्स्प्लोर

Weight Loss Tips : फक्त 15 दिवसांत 'या' घरगुती पेयांद्वारे वजन कमी करा; आरोग्यासाठीही गुणकारी

Weight Loss Tips

1/6
तुम्हालाही घाम न येता तुमचे वाढते वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर ही पेये तुमच्यासाठी आहेत. काही घरगुती पेयांचा वापर करून तुम्ही 15  दिवसांत तुमचे वजन नियंत्रित करू शकता. हे बनवणे खूप सोपे आहे तसेच या पेयांमधील सर्व साहित्य तुमच्या स्वयंपाकघरात आहे. चला जाणून घेऊया या पेयांबद्दल.
तुम्हालाही घाम न येता तुमचे वाढते वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर ही पेये तुमच्यासाठी आहेत. काही घरगुती पेयांचा वापर करून तुम्ही 15 दिवसांत तुमचे वजन नियंत्रित करू शकता. हे बनवणे खूप सोपे आहे तसेच या पेयांमधील सर्व साहित्य तुमच्या स्वयंपाकघरात आहे. चला जाणून घेऊया या पेयांबद्दल.
2/6
जिरे पाणी : हे करण्यासाठी तुम्हाला एक चमचा जिरे एका ग्लास पाण्यात भिजवून रात्रभर ठेवावे लागेल. आता हे पाणी गाळून घ्या. आता हे पाणी उकळून त्यात काळे मीठ टाकून गरम प्या.
जिरे पाणी : हे करण्यासाठी तुम्हाला एक चमचा जिरे एका ग्लास पाण्यात भिजवून रात्रभर ठेवावे लागेल. आता हे पाणी गाळून घ्या. आता हे पाणी उकळून त्यात काळे मीठ टाकून गरम प्या.
3/6
ओव्याचे पाणी : यासाठी ओवा गरम पाण्यात टाका. तो चांगला उकळा. उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि लिंबाचा रस आणि काळे मीठ घालून गरम प्या. यामध्ये तुम्ही गूळही घालू शकता.
ओव्याचे पाणी : यासाठी ओवा गरम पाण्यात टाका. तो चांगला उकळा. उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि लिंबाचा रस आणि काळे मीठ घालून गरम प्या. यामध्ये तुम्ही गूळही घालू शकता.
4/6
हळदीचे पाणी : एका भांड्यात दोन कप पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद घाला. आता त्यात दालचिनी घाला. आता या पाण्याला कढ येईपर्यंत उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून थंड झाल्यावर प्या.
हळदीचे पाणी : एका भांड्यात दोन कप पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद घाला. आता त्यात दालचिनी घाला. आता या पाण्याला कढ येईपर्यंत उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून थंड झाल्यावर प्या.
5/6
आले लिंबूपाणी : हे करण्यासाठी, एक ग्लास गरम पाणी घ्या, त्यात लिंबू, आल्याचा रस आणि दालचिनी पावडर घाला हे चांगले मिक्स करा. आणि पाणी प्या. यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल.
आले लिंबूपाणी : हे करण्यासाठी, एक ग्लास गरम पाणी घ्या, त्यात लिंबू, आल्याचा रस आणि दालचिनी पावडर घाला हे चांगले मिक्स करा. आणि पाणी प्या. यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल.
6/6
लिंबू मध पाणी : वजन कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या.
लिंबू मध पाणी : वजन कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
Ear Wax : कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!';  उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget