एक्स्प्लोर

Benefits Of Diary Writing : तणाव आणि एकटेपणापासून मुक्ती मिळवायची असेल तर डायरी लिहा, मिळतील लाखो फायदे

डायरी लिहिणे ही काही लोकांच्या सवयींपैकी एक आहे. त्याच वेळी, आपल्या भूतकाळातील विशेष घटना आणि आठवणी लक्षात ठेवाण्याकरता डायरीत लिहिणे गरजेचे आहे.

डायरी लिहिणे ही काही लोकांच्या सवयींपैकी एक आहे. त्याच वेळी, आपल्या भूतकाळातील विशेष घटना आणि आठवणी लक्षात ठेवाण्याकरता डायरीत लिहिणे गरजेचे आहे.

Benefits Of Diary Writing

1/10
बरेच लोक त्यांच्या मनातील भावना कोणाशीही उघडपणे मांडू किंवा शेअर करू  शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही डायरी लिहिण्याची सवय लावू शकता. अनेक  वेळा, जेव्हा आपण कोणतीही वेदना किंवा आपल्या हृदयात दडलेली एखादी गोष्ट  कोणाकडे व्यक्त करू शकत नाही, तेव्हा आपण ते लिहून व्यक्त करू शकतो.
बरेच लोक त्यांच्या मनातील भावना कोणाशीही उघडपणे मांडू किंवा शेअर करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही डायरी लिहिण्याची सवय लावू शकता. अनेक वेळा, जेव्हा आपण कोणतीही वेदना किंवा आपल्या हृदयात दडलेली एखादी गोष्ट कोणाकडे व्यक्त करू शकत नाही, तेव्हा आपण ते लिहून व्यक्त करू शकतो.
2/10
लिहून ठेवल्याने वेदना बर्‍याच प्रमाणात कमी होते. कदाचित याच कारणामुळे  अनेकांना त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल डायरी लिहायला आवडते. डायरी लिहिण्याची  सवय खूप चांगली मानली जाते. दिवसभर आपल्यासोबत जे काही घडत असेल ते  प्रत्येकाने आपल्या डायरीत लिहावे. यावरून तुम्ही दिवसभरात काय केले, काय  मिळवले आणि काय गमावले हे समजून येते.
लिहून ठेवल्याने वेदना बर्‍याच प्रमाणात कमी होते. कदाचित याच कारणामुळे अनेकांना त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल डायरी लिहायला आवडते. डायरी लिहिण्याची सवय खूप चांगली मानली जाते. दिवसभर आपल्यासोबत जे काही घडत असेल ते प्रत्येकाने आपल्या डायरीत लिहावे. यावरून तुम्ही दिवसभरात काय केले, काय मिळवले आणि काय गमावले हे समजून येते.
3/10
बहुतेक लोक त्यांच्या मनात जे आहे ते सांगू शकत नाहीत. त्याच वेळी, अनेकांना  कोणत्याही प्रकारच्या भीतीमुळे किंवा लाजाळूपणामुळे आपल्या भावना समोरच्या  व्यक्तीसमोर व्यक्त करता येत नाहीत. त्याच वेळी, अनेक लोक स्टेजच्या भीतीला  बळी पडतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात डायरी  लिहिण्याची सवय लावली तर तुम्ही तुमच्या भावना लोकांना चांगल्या पद्धतीने सांगू  शकाल किंवा त्यांच्याशी शेअर करू शकाल.
बहुतेक लोक त्यांच्या मनात जे आहे ते सांगू शकत नाहीत. त्याच वेळी, अनेकांना कोणत्याही प्रकारच्या भीतीमुळे किंवा लाजाळूपणामुळे आपल्या भावना समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करता येत नाहीत. त्याच वेळी, अनेक लोक स्टेजच्या भीतीला बळी पडतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात डायरी लिहिण्याची सवय लावली तर तुम्ही तुमच्या भावना लोकांना चांगल्या पद्धतीने सांगू शकाल किंवा त्यांच्याशी शेअर करू शकाल.
4/10
आजकाल लोकांकडे वेळ खूप कमी आहे. अशा वेळी तुमचे ऐकणारे किंवा तुम्हाला  वेळ देणारे कोणी तुमच्याकडे नसेल तर डायरी लिहिण्याची सवय लावा. डायरी  लिहिल्याने तुमचा एकटेपणा बर्‍याच प्रमाणात कमी होईल आणि तुम्ही तुमचे  मनापासूनचे विचार त्यात लिहू शकाल.
आजकाल लोकांकडे वेळ खूप कमी आहे. अशा वेळी तुमचे ऐकणारे किंवा तुम्हाला वेळ देणारे कोणी तुमच्याकडे नसेल तर डायरी लिहिण्याची सवय लावा. डायरी लिहिल्याने तुमचा एकटेपणा बर्‍याच प्रमाणात कमी होईल आणि तुम्ही तुमचे मनापासूनचे विचार त्यात लिहू शकाल.
5/10
वाढदिवस असो की लग्नाचा वाढदिवस, ऑफिस किंवा घरातील कोणताही मोठा  कार्यक्रम असो किंवा कोणतीही मीटिंग असो, लोक या गोष्टी विसरतात. अशा परिस्थिती त जेव्हा तुम्ही प्रत्येक लहान-मोठी गोष्ट डायरीत लिहायला सुरुवात कराल, तेव्हा गोष्टी  लक्षात येऊ लागतात. जरी तुम्ही गोष्टी विसरलात तरी, डायरी पुन्हा वाचल्याने तुम्हाला त्याची आठवण येते.
वाढदिवस असो की लग्नाचा वाढदिवस, ऑफिस किंवा घरातील कोणताही मोठा कार्यक्रम असो किंवा कोणतीही मीटिंग असो, लोक या गोष्टी विसरतात. अशा परिस्थिती त जेव्हा तुम्ही प्रत्येक लहान-मोठी गोष्ट डायरीत लिहायला सुरुवात कराल, तेव्हा गोष्टी लक्षात येऊ लागतात. जरी तुम्ही गोष्टी विसरलात तरी, डायरी पुन्हा वाचल्याने तुम्हाला त्याची आठवण येते.
6/10
टायपिंगमुळे अनेकांची लिहिण्याची सवय सुटते. हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत वाईट ठरू  शकते. अशा परिस्थितीत डायरी लिहिल्याने तुम्हाला तुमची भाषा चांगली बनते. तुमची  लिहिण्याची सवयही सुटणार नाही.
टायपिंगमुळे अनेकांची लिहिण्याची सवय सुटते. हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत वाईट ठरू शकते. अशा परिस्थितीत डायरी लिहिल्याने तुम्हाला तुमची भाषा चांगली बनते. तुमची लिहिण्याची सवयही सुटणार नाही.
7/10
बरेच लोक दररोज अनेक आश्वासने देतात आणि अनेक संकल्प करतात, परंतु त्यापैकी  फारच कमी लोक ते पूर्ण करू शकतात. याचे कारण असे की आपण अनेकदा गोष्टी  विसरतो आणि त्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या  गोष्टींकडे दुर्लक्ष होते. जर तुम्ही तुमची टार्गेट्स डायरीमध्ये लिहिलीत, तर तुम्ही  जेव्हाही डायरी वाचाल तेव्हा तुम्हाला तुमचे टार्गेट लक्षात राहील आणि त्यामुळे तुम्ही  गोष्टींवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकाल.
बरेच लोक दररोज अनेक आश्वासने देतात आणि अनेक संकल्प करतात, परंतु त्यापैकी फारच कमी लोक ते पूर्ण करू शकतात. याचे कारण असे की आपण अनेकदा गोष्टी विसरतो आणि त्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. जर तुम्ही तुमची टार्गेट्स डायरीमध्ये लिहिलीत, तर तुम्ही जेव्हाही डायरी वाचाल तेव्हा तुम्हाला तुमचे टार्गेट लक्षात राहील आणि त्यामुळे तुम्ही गोष्टींवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकाल.
8/10
डायरी लिहिल्यामुळे मन शांत होतं. कोणता ताण असेल तर तो दूर होतो.
डायरी लिहिल्यामुळे मन शांत होतं. कोणता ताण असेल तर तो दूर होतो.
9/10
तुम्ही जर डिप्रेशन मधून जात असाल तर डाॅक्टरकडे जाण्याआधी डायरी तुमच्या कामी  येऊ शकते.
तुम्ही जर डिप्रेशन मधून जात असाल तर डाॅक्टरकडे जाण्याआधी डायरी तुमच्या कामी येऊ शकते.
10/10
अनेकदा आपण इतरांवर विश्वास ठेवून सर्व गोष्टी सांगतो आणि आपला विश्वासघात होतो. अशा वेळी डायरीला तुमचा मित्र बनवा.
अनेकदा आपण इतरांवर विश्वास ठेवून सर्व गोष्टी सांगतो आणि आपला विश्वासघात होतो. अशा वेळी डायरीला तुमचा मित्र बनवा.

Photo Gallery

View More
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir & Suryakumar Yadav: शुभमन गिलला दोन्ही संघांचं कॅप्टन केलं, पण ट्वेन्टी-20 टीमचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवला का दिलं? गौतम गंभीरने सांगितलं कारण
शुभमन गिलला दोन्ही संघांचं कॅप्टन केलं, पण ट्वेन्टी-20 टीमचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवला का दिलं? गौतम गंभीरने सांगितलं कारण
Bihar : नितीश कुमारांना भाजपने संपवले, त्यांना आमच्याकडे यावेच लागेल; NDA जागावाटपानंतर पप्पू यादव नेमकं काय म्हणाले?
नितीश कुमारांना भाजपने संपवले, त्यांना आमच्याकडे यावेच लागेल; NDA जागावाटपानंतर पप्पू यादव नेमकं काय म्हणाले?
VIDEO : राज्यातल्या प्रश्नांसाठी मुनगंटीवारांची दिल्लीवारी, त्यानंतर हंसराज अहिरांनीही दिल्ली गाठली; चंद्रपुरात काय शिजतंय?
राज्यातल्या प्रश्नांसाठी मुनगंटीवारांची दिल्लीवारी, त्यानंतर हंसराज अहिरांनीही दिल्ली गाठली; चंद्रपुरात काय शिजतंय?
Rohit Patil NCP: शरद पवार भाकरी फिरवणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल, आर.आर. आबांच्या मुलाला मिळणार मोठी जबाबदारी
शरद पवार भाकरी फिरवणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल, आर.आर. आबांच्या मुलाला मिळणार मोठी जबाबदारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pigeon Politics: कबूतरांवरून धर्माच्या नावावर हिंसा? सामनाचा सरकारवर निशाणा
Shinde Govt Schemes: 'एक-एक करून योजनांना बगल', 'माझी शाळा, सुंदर शाळा' नंतर इतर योजनाही बंद?
Ambadas Danve X Post : 'तीन जादुगारांची हातचालाखी, शेतकऱ्यांची फसवणूक'शेतकरी पॅकेजवरुन दानवेंचा सरकारवर हल्लाबोल
Pankja Munde Sugar Mill: पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या विक्रीचं प्रकरण, रविकांत तुपकर न्यायालयात जाणार
Sangram Jagtap Controversy: जगतापांच्या वक्तव्याने वाद, अजित पवार कारवाई करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Gambhir & Suryakumar Yadav: शुभमन गिलला दोन्ही संघांचं कॅप्टन केलं, पण ट्वेन्टी-20 टीमचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवला का दिलं? गौतम गंभीरने सांगितलं कारण
शुभमन गिलला दोन्ही संघांचं कॅप्टन केलं, पण ट्वेन्टी-20 टीमचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवला का दिलं? गौतम गंभीरने सांगितलं कारण
Bihar : नितीश कुमारांना भाजपने संपवले, त्यांना आमच्याकडे यावेच लागेल; NDA जागावाटपानंतर पप्पू यादव नेमकं काय म्हणाले?
नितीश कुमारांना भाजपने संपवले, त्यांना आमच्याकडे यावेच लागेल; NDA जागावाटपानंतर पप्पू यादव नेमकं काय म्हणाले?
VIDEO : राज्यातल्या प्रश्नांसाठी मुनगंटीवारांची दिल्लीवारी, त्यानंतर हंसराज अहिरांनीही दिल्ली गाठली; चंद्रपुरात काय शिजतंय?
राज्यातल्या प्रश्नांसाठी मुनगंटीवारांची दिल्लीवारी, त्यानंतर हंसराज अहिरांनीही दिल्ली गाठली; चंद्रपुरात काय शिजतंय?
Rohit Patil NCP: शरद पवार भाकरी फिरवणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल, आर.आर. आबांच्या मुलाला मिळणार मोठी जबाबदारी
शरद पवार भाकरी फिरवणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल, आर.आर. आबांच्या मुलाला मिळणार मोठी जबाबदारी
Shivaji Patil VIDEO: आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरण, चंदगडमधून भावा-बहिणीस अटक
आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरण, चंदगडमधून भावा-बहिणीस अटक
Smriti Mandhana: वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
Jalgaon : जळगावात वाळूमाफियांची मुजोरी, कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरखाली फेकण्याचा प्रयत्न
जळगावात वाळूमाफियांची मुजोरी, कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरखाली फेकण्याचा प्रयत्न
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
दिल्लीत पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांची एन्ट्री बॅन करणाऱ्या तालिबानी परराष्ट्र मंत्र्यांना अखेर उपरती; महिला पत्रकारांना अखेर बोलावलं
Embed widget