एक्स्प्लोर

Vastu Tips : संध्याकाळी किती वाजता देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही

Vastu Tips Laxmi : लक्ष्मीची घरात प्रवेश करण्याची विशिष्ट वेळ असते. या काळात अधिक काळजी घेतली पाहिजे आणि काही चुका टाळल्या पाहिजे, अन्यथा लक्ष्मी आल्या पाऊली माघारी फिरते.

Vastu Tips Laxmi : लक्ष्मीची घरात प्रवेश करण्याची विशिष्ट वेळ असते. या काळात अधिक काळजी घेतली पाहिजे आणि काही चुका टाळल्या पाहिजे, अन्यथा लक्ष्मी आल्या पाऊली माघारी फिरते.

Vastu Tips At What Time Laxmi Enters The House

1/10
हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला महत्त्वाचं स्थान आहे. लक्ष्मीला धनाची देवी मानलं जातं, त्यामुळे तिची कृपा आपल्या घरावर असावी, असं प्रत्येकाला वाटतं.
हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला महत्त्वाचं स्थान आहे. लक्ष्मीला धनाची देवी मानलं जातं, त्यामुळे तिची कृपा आपल्या घरावर असावी, असं प्रत्येकाला वाटतं.
2/10
लक्ष्मीचा घरात प्रवेश करण्याचा विशिष्ट शुभ काळ असतो. या काळात काही चुका टाळल्या पाहिजे, अन्यथा लक्ष्मी आल्या पाऊली माघारी जाते आणि घरावर आर्थिक संकट कोसळतं.
लक्ष्मीचा घरात प्रवेश करण्याचा विशिष्ट शुभ काळ असतो. या काळात काही चुका टाळल्या पाहिजे, अन्यथा लक्ष्मी आल्या पाऊली माघारी जाते आणि घरावर आर्थिक संकट कोसळतं.
3/10
शास्त्रानुसार, देवी लक्ष्मी संध्याकाळी घरात प्रवेश करते. सायंकाळी 4 ते 7 या वेळेत प्रदोष काळ असतो. या दरम्यान शंकराचे भ्रमण सुरू असतं. यानंतर लक्ष्मी भ्रमण करते.
शास्त्रानुसार, देवी लक्ष्मी संध्याकाळी घरात प्रवेश करते. सायंकाळी 4 ते 7 या वेळेत प्रदोष काळ असतो. या दरम्यान शंकराचे भ्रमण सुरू असतं. यानंतर लक्ष्मी भ्रमण करते.
4/10
लक्ष्मी संध्याकाळी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान घरी येते.
लक्ष्मी संध्याकाळी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान घरी येते.
5/10
त्यामुळे संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवावा. मुख्य दरवाजा बंद असल्यास लक्ष्मी माघारी जाते.
त्यामुळे संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवावा. मुख्य दरवाजा बंद असल्यास लक्ष्मी माघारी जाते.
6/10
याशिवाय संध्याकाळी 7 च्या दरम्यान घरात केर काढू नये, अन्यथा लक्ष्मी घरात पाऊल पण ठेवत नाही.
याशिवाय संध्याकाळी 7 च्या दरम्यान घरात केर काढू नये, अन्यथा लक्ष्मी घरात पाऊल पण ठेवत नाही.
7/10
ज्यांच्या घरात लक्ष्मी प्रवेश करते, त्या घराची आर्थिक भरभराट होते आणि त्यांनी कधी पैशाची कमतरता भासत नाही.
ज्यांच्या घरात लक्ष्मी प्रवेश करते, त्या घराची आर्थिक भरभराट होते आणि त्यांनी कधी पैशाची कमतरता भासत नाही.
8/10
ज्या घरात नेहमी क्लेश, वादविवाद सुरू असतात त्यांच्या घरात लक्ष्मी जात नाही.
ज्या घरात नेहमी क्लेश, वादविवाद सुरू असतात त्यांच्या घरात लक्ष्मी जात नाही.
9/10
ज्यांच्या दारात अस्वच्छता असते, अशा ठिकाणीही लक्ष्मी पाऊल ठेवत नाही.
ज्यांच्या दारात अस्वच्छता असते, अशा ठिकाणीही लक्ष्मी पाऊल ठेवत नाही.
10/10
7 ते 9 या वेळेत ज्यांच्या घरी लोक झोपलेले दिसतात अशा घरात लक्ष्मी दारातूनच माघारी फिरते.  (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
7 ते 9 या वेळेत ज्यांच्या घरी लोक झोपलेले दिसतात अशा घरात लक्ष्मी दारातूनच माघारी फिरते. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget