एक्स्प्लोर

Swami Samarth: स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी असल्याचं कसं ओळखाल? फक्त 'हे' विचार आचरणात आणून बघा, आपोआप समस्या सुटतील..

Swami Samarth: व्यक्तीचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. हे विचार आचरणात आणल्याने आपोआप स्वामी पाठीशी असल्याचा साक्षात्कार होतो.

Swami Samarth: व्यक्तीचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. हे विचार आचरणात आणल्याने आपोआप स्वामी पाठीशी असल्याचा साक्षात्कार होतो.

Swami Samarth thoughts Hindu Religion marathi news know that Swami Samarth is with you Just put these thoughts into practice problems will automatically resolve

1/9
जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा. जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात ,तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात -स्वामी समर्थांचे विचार
जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा. जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात ,तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात -स्वामी समर्थांचे विचार
2/9
मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही’, दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला. अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की.-स्वामी समर्थांचे विचार
मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही’, दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला. अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की.-स्वामी समर्थांचे विचार
3/9
फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधी साठी प्रगती करतात,पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते.-स्वामी समर्थांचे विचार
फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधी साठी प्रगती करतात,पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते.-स्वामी समर्थांचे विचार
4/9
डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत,संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत ,राग आल्यावर थोडं थांबलं आणि  चुक झाल्यावर थोडं नमलं  तर जगातील अनेक समस्या दूर होतील.-स्वामी समर्थांचे विचार
डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत,संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत ,राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील.-स्वामी समर्थांचे विचार
5/9
अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही, ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेले आहे.-स्वामी समर्थांचे विचार
अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही, ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेले आहे.-स्वामी समर्थांचे विचार
6/9
मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असाव. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. -स्वामी समर्थांचे विचार
मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असाव. अरे, या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. -स्वामी समर्थांचे विचार
7/9
कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहे,तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही.-स्वामी समर्थांचे विचार
कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहे,तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही.-स्वामी समर्थांचे विचार
8/9
मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अध:पतन निश्चित आहे !-स्वामी समर्थांचे विचार
मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अध:पतन निश्चित आहे !-स्वामी समर्थांचे विचार
9/9
जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते जेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही , भीती वाटत नाही  तेव्हा समजावे आपल्यावर त्यांची कृपा झाली आहे आणि एकदा का त्यांचा वरदहस्त लाभला कि मग आपण आपले राहातच नाही . त्यांचे बोट धरले आहे मग आता ते नेतील तिथे आणि करतील ते ह्या विश्वासाने पुढील आयुष्यात मार्गक्रमण होते
जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते जेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही , भीती वाटत नाही तेव्हा समजावे आपल्यावर त्यांची कृपा झाली आहे आणि एकदा का त्यांचा वरदहस्त लाभला कि मग आपण आपले राहातच नाही . त्यांचे बोट धरले आहे मग आता ते नेतील तिथे आणि करतील ते ह्या विश्वासाने पुढील आयुष्यात मार्गक्रमण होते

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 July 2026: आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Shravan 2026: भगवान शंकरांच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्रालाच महत्त्व का आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे?
भगवान शंकरांच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्रालाच महत्त्व का आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे?
Shiv Puran: कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल
कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल
Gajkesari Yog 2026: 16 जुलैपर्यंत 3 राशींच्या आयुष्यात मोठा जॅकपॉट! सर्वात पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनला, पैसा, करिअरची गाडी सुस्साट... 
16 जुलैपर्यंत 3 राशींच्या आयुष्यात मोठा जॅकपॉट! सर्वात पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनला, पैसा, करिअरची गाडी सुस्साट... 

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh  माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget