एक्स्प्लोर
Photo : कोकणसह नंदूरबार जिल्ह्यात भात कापणीला सुरुवात
Rice harvest
1/8

भात पिकाचे नुकसान झाल्यामुळं, सरकारनं भात उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
2/8

परतीच्या पावसाचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं या पावसामुळं वाया गेली आहेत. भात पिकालाही या पावसाचा फटका बसलाय.
Published at : 04 Nov 2022 11:36 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























