एक्स्प्लोर

Agriculture : पुरंदरच्या शेतकऱ्यानं माळरानावर फुलवले नंदनवन

पुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील सटलवाडी येथील गोपाळ कदम यांनी माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील सटलवाडी येथील गोपाळ कदम यांनी माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे.

Agriculture News Pune

1/10
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकरी (Farmers) आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगल उत्पादन घेत आहेत.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकरी (Farmers) आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगल उत्पादन घेत आहेत.
2/10
पुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील सटलवाडी येथील गोपाळ कदम यांनी माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील सटलवाडी येथील गोपाळ कदम यांनी माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे.
3/10
गोपाळ कदम (Gopal Kadam) यांनी डाळींबासह सीताफळ आणि तरकारी शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतीतून त्यांना चांगला नफा मिळत आहे.
गोपाळ कदम (Gopal Kadam) यांनी डाळींबासह सीताफळ आणि तरकारी शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतीतून त्यांना चांगला नफा मिळत आहे.
4/10
गोपाळ कदम हे 1986 साली पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी बँकेत काम करण्याची संधी मिळाली होती पण नोकरी न करता वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
गोपाळ कदम हे 1986 साली पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी बँकेत काम करण्याची संधी मिळाली होती पण नोकरी न करता वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
5/10
गोपाळ कदम यांनी 16 एकर माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे. त्यांनी खडकाळ माळरानावर डाळींब, सीताफळाचे उत्पन्न घेतलं आहे.
गोपाळ कदम यांनी 16 एकर माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे. त्यांनी खडकाळ माळरानावर डाळींब, सीताफळाचे उत्पन्न घेतलं आहे.
6/10
तरकारी मालामध्ये कारले, घेवडा, कांदा आदी पिकांचे उत्पादन देखील त्यांनी घेतलं आहे.
तरकारी मालामध्ये कारले, घेवडा, कांदा आदी पिकांचे उत्पादन देखील त्यांनी घेतलं आहे.
7/10
शेतीची आवड असल्यामुळं त्यांनी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. गोपाळ कदम यांनी शेती करताना सरकारी योजनांचा लाभ घेतला.
शेतीची आवड असल्यामुळं त्यांनी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. गोपाळ कदम यांनी शेती करताना सरकारी योजनांचा लाभ घेतला.
8/10
शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कदम यांनी सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली. शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कदम हे घरीच सेंद्रिय निविष्ठा तयार करतात.
शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कदम यांनी सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली. शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कदम हे घरीच सेंद्रिय निविष्ठा तयार करतात.
9/10
गोपाळ कदम यांनी  डाळींबासह सीताफळ आणि तरकारी शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतीतून त्यांना चांगला नफा मिळत आहे.
गोपाळ कदम यांनी डाळींबासह सीताफळ आणि तरकारी शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतीतून त्यांना चांगला नफा मिळत आहे.
10/10
गोपाळ कदम यांनी 16 एकर माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे. त्यांनी खडकाळ माळरानावर डाळींब, सीताफळाचे उत्पन्न घेतलं आहे.
गोपाळ कदम यांनी 16 एकर माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे. त्यांनी खडकाळ माळरानावर डाळींब, सीताफळाचे उत्पन्न घेतलं आहे.

शेत-शिवार फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 Maharashtra Farm Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, 30 जुलैच्या आतच प्रत्यक्ष लाभ मिळणार?
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट, उद्या पहिली यादी जाहीर होणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
पावसानं मारली दडी, पिकं वाचवण्यासाठी बळीराजाला पाणी विकत घेण्याची वेळ, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संघर्ष   
Agriculture News: स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!';  उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget