एक्स्प्लोर

Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा भारतावर किती परिणाम? जाणून घ्या

Sri Lanka Political Crisis: श्रीलंका सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या आर्थिक संकटामुळे तिथल्या लोकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला.

Sri Lanka Political Crisis: श्रीलंका सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या आर्थिक संकटामुळे तिथल्या लोकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला. ज्यानंतर देशाच्या राष्ट्रपतींनी 13 जुलै रोजी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख येऊन ठेपली असून लवकरच तेथे नवीन सरकार स्थापन होणार आहे. भारत या संकटावर लक्ष ठेवून आहे. तसेच तेथे शक्य ती सर्व मदत देण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीलंकेच्या आर्थिक संकटाचा भारतावर किती व कोणता परिणाम झाला आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

श्रीलंकेतील संकटाचा भारतावर कसा परिणाम होईल?

श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे भारताच्या सागरी व्यापारावर परिणाम होणार आहे. कारण भारताच्या मालवाहू जहाजांच्या वाहतुकीत कोलंबो बंदराचा महत्त्वाचा वाटा आहे. भारतात येणारी साठ टक्के जहाजे याच बंदरातून जातात. त्याचबरोबर भारतातील अनेक वस्तू श्रीलंकेच्या बाजारात विकल्या जातात आणि श्रीलंका त्या वस्तूंची खरेदी करतो. भारत दरवर्षी 4 अब्ज डॉलरच्या मालाची श्रीलंकेला निर्यात करतो.

श्रीलंकेतील अस्थिरतेमुळे भारताच्या रिअल इस्टेट आणि पेट्रोलियम रिफायनरी क्षेत्रालाही फटका बसला आहे. कारण भारताची श्रीलंकेतील या क्षेत्रांमध्येही मोठी गुंतवणूक आहे. श्रीलंकेला कर्ज देण्याच्या बाबतीत चीन आणि जपाननंतर भारताचा क्रमांक लागतो. अशा परिस्थितीत तिथे परिस्थिती बिघडली तर भारताने दिलेले कर्ज तिथेच अडकून पडेल.

श्रीलंकेत गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते का?

श्रीलंकेत आणखी काही काळ हिंसक वातावरण राहिल्यास तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथील लष्कराला हस्तक्षेप करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत तेथे गृहयुद्धासारखी परिस्थितीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे मोठ्या संख्येने श्रीलंकन ​​नागरिक निर्वासित म्हणून भारतात येऊ शकतात. ज्यामुळे भारतालाही देशात निर्वासितांच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते.

इतर महत्वाच्या बातम्या: 

World Population Day: लोकसंख्या वाढीत वर्षभरात भारत चीनला मागे सारणार; UN चा नवा अहवाल
श्रीलंकेवर आर्थिक संकट! मदत आणि समर्थनासाठी सनथ जयसूर्यानं मानले भारताचे आभार

महत्त्वाच्या बातम्या

इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'

व्हिडीओ

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget