एक्स्प्लोर

Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा भारतावर किती परिणाम? जाणून घ्या

Sri Lanka Political Crisis: श्रीलंका सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या आर्थिक संकटामुळे तिथल्या लोकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला.

Sri Lanka Political Crisis: श्रीलंका सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या आर्थिक संकटामुळे तिथल्या लोकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला. ज्यानंतर देशाच्या राष्ट्रपतींनी 13 जुलै रोजी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख येऊन ठेपली असून लवकरच तेथे नवीन सरकार स्थापन होणार आहे. भारत या संकटावर लक्ष ठेवून आहे. तसेच तेथे शक्य ती सर्व मदत देण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीलंकेच्या आर्थिक संकटाचा भारतावर किती व कोणता परिणाम झाला आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

श्रीलंकेतील संकटाचा भारतावर कसा परिणाम होईल?

श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे भारताच्या सागरी व्यापारावर परिणाम होणार आहे. कारण भारताच्या मालवाहू जहाजांच्या वाहतुकीत कोलंबो बंदराचा महत्त्वाचा वाटा आहे. भारतात येणारी साठ टक्के जहाजे याच बंदरातून जातात. त्याचबरोबर भारतातील अनेक वस्तू श्रीलंकेच्या बाजारात विकल्या जातात आणि श्रीलंका त्या वस्तूंची खरेदी करतो. भारत दरवर्षी 4 अब्ज डॉलरच्या मालाची श्रीलंकेला निर्यात करतो.

श्रीलंकेतील अस्थिरतेमुळे भारताच्या रिअल इस्टेट आणि पेट्रोलियम रिफायनरी क्षेत्रालाही फटका बसला आहे. कारण भारताची श्रीलंकेतील या क्षेत्रांमध्येही मोठी गुंतवणूक आहे. श्रीलंकेला कर्ज देण्याच्या बाबतीत चीन आणि जपाननंतर भारताचा क्रमांक लागतो. अशा परिस्थितीत तिथे परिस्थिती बिघडली तर भारताने दिलेले कर्ज तिथेच अडकून पडेल.

श्रीलंकेत गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते का?

श्रीलंकेत आणखी काही काळ हिंसक वातावरण राहिल्यास तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथील लष्कराला हस्तक्षेप करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत तेथे गृहयुद्धासारखी परिस्थितीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे मोठ्या संख्येने श्रीलंकन ​​नागरिक निर्वासित म्हणून भारतात येऊ शकतात. ज्यामुळे भारतालाही देशात निर्वासितांच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते.

इतर महत्वाच्या बातम्या: 

World Population Day: लोकसंख्या वाढीत वर्षभरात भारत चीनला मागे सारणार; UN चा नवा अहवाल
श्रीलंकेवर आर्थिक संकट! मदत आणि समर्थनासाठी सनथ जयसूर्यानं मानले भारताचे आभार

महत्त्वाच्या बातम्या

Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
PM Narendra Modi Australia : मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
Embed widget