एक्स्प्लोर

COP 26 : जंगलतोड संपवण्यासाठीच्या करारवर हस्ताक्षर करण्यास भारताचा नकार

Climate Change : जगातील समृद्ध जंगलाचे जतन करण्यासाठी ग्लासगो येथील परिषदेत एक करार करण्यात आला. या करारामध्ये ब्राझिल, चीन, पाकिस्तान, नेपाळसारख्या शेजारी देशांसह शंभरहून अधिक देश सहभागी झाले

COP 26 : जंगलतोड संपुष्टात आणण्यासाठी करण्यात आलेल्या करारावर भारताने हस्ताक्षर न करता माघार घेतली आहे. ग्लासगो येथे  सुरु असलेल्या COP 26 या हवामान बदलासंबंधीच्या परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. ज्यामध्ये 2030 सालापर्यंत जंगलतोड संपवण्यासाठी शंभरहून अधिक देशांनी करार केला.  मात्र, भारतानं ह्या करारावर हस्ताक्षर केले नाहीत. 

जगातील समृद्ध जंगलाची निगराणी आणि त्यांचे जतन करण्यासाठी ग्लासगो येथील परिषदेत एक करार करण्यात आला. या करारत ब्राझिल, चीन, पाकिस्तान, नेपाळसारख्या शेजारी देशांसह शंभरहून अधिक देश सहभागी झाले . मात्र, भारतानं या करारावर हस्ताक्षर केले नाहीत.  कारण भारताला व्यापाराशी अंतिम मजकूरात जोडलेल्या संबंधांबद्दल काही चिंता होत्या आणि म्हणून भारतानं ह्या करारावर हस्ताक्षर केले नसल्याचं सांगितलं जातंय. 

जंगले कार्बन शोषून घेतात आणि त्यामुळे वाढत्या कार्बन उत्सर्जनापासून पृथ्वी वाचवायची तर आधी वने राखायला हवीतय. ग्लासगो येथे झालेल्या करारात जंगलाचे संरक्षण करणे, मातीची होत असलेली धूप थांबवण्यासाठी महत्त्वाच्या निर्णयावर सहमती झाली आहे. सोबतच ब्रिटन आणि 11 देश मिळून या करिता 2021-25 पर्यंत 12 अब्ज डॉलर्सपर्यंतचे आर्थिक सहाय्य विकसनशील देशांना देणार आहेत.  ज्यामध्ये जंगलांना लागणाऱ्या वणव्यांना हाताळणे, जंगलांचा ऱ्हास थांबून संवर्धन, जंगलातील जैववैविध्य टिकवणे आदी गोष्टींसाठी विकसनशील देशांना मदत होणार आहे.

Climate Change : COP 26 म्हणजे काय आणि जगाच्या भविष्यासाठी ती का महत्त्वाची आहे?

 दरम्यान, या अगोदरदेखील 2014 साली यासंबंधीचा करार झाला होता. ज्यात 2020 सालापर्यंत जंगलतोड अर्ध्यावर आणणे आणि 2030 सालापर्यंत ती संपवणे असे त्यावेळेस करारात म्हटले होते. मात्र, अनेक देशांकडून याची अंमलबजावणी झाली नव्हती. अशात, पुन्हा एकदा 10 वर्षाचा वेळ या करारासाठी दिल्यानं अनेक पर्यावरणवाद्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

COP 26 : पर्यावरणाच्या हानीसाठी विकसित देश जबाबदार, त्यांनी भारताला नुकसान भरपाई द्यावी; भारताची भूमिका

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget