एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : पाशवी बहुमत, दिल्लीत बापजादे बसलेत, तरी फडणवीसांना भ्रष्ट मंत्र्यांना काढता येत नाही,दबाव आहे तरी कोणाचा? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

पाशवी बहुमत असताना, दिल्लीत बापजादे बसले असताना मुख्यमंत्री फडणवीसांना जर भ्रष्ट मंत्र्यांना काढता येत नाही, तर त्यांच्यावर नेमका दबाव आहे तरी कोणाचा? असा सवल करत उद्धव ठाकरेंनी सरकारकर हल्लाबोल केलाय.

Uddhav Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला असं वाटलं होतं की ते भाजपची परंपरा चालवतील. पुराव्यानिशी आरोप केल्यानंतर चौकशी करायची देखील गरज नाही त्यावेळी मंत्र्यांची हकालपट्टी केली जाईल, अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री सांगतात की आम्ही त्यांना समज दिली. ही कुठली समज? म्हणजे पुढच्या वेळेला रमी नव्हे तर तीन पत्ती खेळ, पुढच्या वेळेला बार सावली नव्हे तर भर उन्हामध्ये बांध, पुढच्यावेळी बॅग उघडी नव्हे तर बंद करून ठेव, असा हा प्रकार आहे. हे काही योग्य नाही.

जर तुम्ही भ्रष्टमंत्र्यांना समज देऊन सोडून देणार असाल तर आमच्या उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेऊन त्यांना तात्काळ वनवासात का पाठवलं? उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) सध्या कुठे आहेत? त्यांनी राजीनामा नेमका का दिला? असा सवाल करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली. पाशवी बहुमत असताना, दिल्लीत बापजादे बसले असताना मुख्यमंत्री फडणवीसांना जर भ्रष्ट मंत्र्यांना काढता येत नाही, तर त्यांच्यावर नेमका दबाव आहे तरी कोणाचा? असा सव करत उद्धव ठाकरेंनी सरकारकर हल्लाबोल केलाय.

शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि सभागृहात तुम्ही कशात रमता?

राज्यातला एक मंत्री डान्सबार चालवतोय, एक पैशाची बॅग घेऊन बसलय. असे असताना मात्र एक चांगली गोष्ट बघायला मिळाली, ती म्हणजे अभ्यास कोणताही असो, तुमची आवड कोणतीही असो, मात्र सरकार चालवताना तुम्हाला कोणतं तरी मंत्रीपद द्यावं लागतं. मात्र पहिल्यांदा असं झालं की एका नेत्याला त्याच्या आवडीचं खात मिळालं. ते म्हणजे रमी मंत्री, ते क्रीडामंत्री नव्हे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला यांच्याकडे वेळ नाही आणि सभागृहात तुम्ही कशात रमता? असा सवाल करत माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

आजपर्यंतची राजीनामा घेऊन चौकशीला सामोर जाण्याची परंपरा होती, पण....

भ्रष्टाचारांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. राज्यातील सत्ताधारी भ्रष्ट आघाडीने महाराष्ट्र भ्रष्टाचारात आघाडीवर तर विकासात सर्वात मागच्या रांगेत नेऊन ठेवला आहे. खरंच आम्हाला तुमची लाज वाटते. राज्यात आपले सरकार असताना ज्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते त्यावेळी मंत्र्यावर आरोप झाल्यास त्याचा राजीनामा घेऊन चौकशीला सामोर जाण्याची आजपर्यंतची परंपरा होती. मी देखील मुख्यमंत्री असताना काही मंत्र्यांचे राजीनामा घेतले. वनमंत्री असलेल्या नेत्यावर अतिशय वाईट आरोप होते. त्यांना देखील वनवासात पाठवले होते. अगदी केंद्रात देखील अशा घटना घडल्या आहेत. आरोप सिद्ध न झाल्यास पुन्हा मंत्रिमंडळात घेणे याला म्हणतात कारभार. याला म्हणतात जनताभिमुख कारभार. अलीकडचे सरकार हे जनता भिमुख नाही, तर पैसे गिळणारं सरकार आहे. अशी बोचरी टीका ही उद्धव ठाकरे यांनी केलीय.

 

आणखी वाचा

महत्त्वाच्या बातम्या

शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Manoj Jarange : एकनाथ शिंदेंची मराठ्यांतील क्रेझ कमी करण्याचा डाव; मनोज जरांगे यांची शंका, फडणवीसांच्या मंत्र्यावर निशाणा
एकनाथ शिंदेंची मराठ्यांतील क्रेझ कमी करण्याचा डाव; मनोज जरांगे यांची शंका, फडणवीसांच्या मंत्र्यावर निशाणा
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
Embed widget