एक्स्प्लोर

Uday Samant on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा माझ्या जिल्हा परिषद गटाच्या सभेला दहापट गर्दी असते : उदय सामंत

Ratnagiri : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज चिपळूनमध्ये सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपच्या सभेला होणाऱ्या गर्दीवरुन टीका केली. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) टीकेला मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Ratnagiri : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज चिपळूनमध्ये सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपच्या सभेला होणाऱ्या गर्दीवरुन टीका केली. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) टीकेला मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा माझ्या जिल्हा परिषद गटाच्या सभेला  दहापट गर्दी असते, असे मंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले आहेत. 

उदय सामंत म्हणाले, "उद्धव ठाकरेंची रत्नागिरीतील सभा ही रस्त्यावरची सभा आहे. उद्धव ठाकरेंच्या अशा कितीही सभा झाल्या तरी आम्हाला फरक पडत नाही. उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावरिल नेते काही दिवसांत शिंदे गटाचे नेतृत्व स्वीकारतील. पक्षप्रमुखाची सभा शिवाजी पार्कला होते ती सभा आता रस्त्यावरुन घ्यावी लागते.  उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा जनता त्यांना उत्तर देईल. स्वतःच्या कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी, हसवण्यासाठी उद्धव ठाकरेंना हे करावंच लागतं. उद्धव ठाकरे यांनी माझ्या विरोधात कुठेही चौकशी लावीवी. काय परिणाम होतील हे महाराष्ट्राला सांगावेत. मी बोलत नाही संयम ठेवतो म्हणून माझ्याकडे काहीच नाही असं समजू नये, असा इशाराही उदय सामंत यांनी दिलाय. 

शिवाजी पार्कला सभा घेणारे रस्त्यावर आले. रस्त्यावर आणि गल्लीतमध्ये सभा घेणा-यांनी  आत्मचिंतन करावे. मी लाचारपणे त्यांच्याकडे गेलेलो नाही. मला अडीच वर्षांपूर्वी त्यांनी बोलावलं त्यांनी शपथ घेऊन सांगावं.उद्धव ठाकरे यांच्या स्क्रिप्ट लिहिलेली आहे त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी शुभेच्छा, असेही उदय सामंत या वेळी बोलताना म्हणाले. 

2014 मध्ये माझ्याकडे पाठिंबा घेण्यासाठी कशाला आला होतात?

बाळासाहेबांचे विचार मी सोडलेले नाहीत. हे सांगण्यासाठी मी भाजपला कमळाबाई म्हणतो. भाजपला वाटत होते की, शिवसेना संपेल. 2014 सालीच हे शिवसेना संपवायला निघाले होते. 2014 साली मीच पक्षप्रमुख होतो. भाजप सध्या म्हणतोय हे पक्षप्रमुख नाही. तर 2014 मध्ये माझ्याकडे पाठिंबा घेण्यासाठी कशाला आला होतात? तेव्हाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे आम्ही गेलो होतो.आमच्या महायुतीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड करा, असे म्हणालो होतो. त्यासाठी माझ्या सह्या घेतल्या होत्या. कशासाठी माझ्याकडे पाठिंबा घेण्यासाठी आला होतात? असा सवालही ठाकरेंनी केलाय. 

'स्वत:च्या घराचा पत्ता नसलेलो लोक आमच्या घराणेशाहीबाबत बोलतात'

घराणेशाहीबाबत बोलणारा माणून घरंदाज असायला हवा. त्याचे घरदार, कुटुंब सांभाळून तो घराणेशाहीबाबत बोलला तर मी समजू शकतो. स्वत:च्या घराचा पत्ता नसलेलो लोक आमच्या घराणेशाहीबाबत बोलतात. 2014 आणि 2019 ला माझा पाठिंबा घेताना यांना मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे हे माहिती नव्हते का? तेव्हा घराणेशाहीबाबत हे बोलले नाहीत. मी म्हणतो मोदी यांचा शिवप्रेम हे बेगडी आहे. आधी कोकणात आले पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेला, अशी टीकाही त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Uddhav Thackeray : ते जय श्रीराम म्हणतात, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतो; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 July 2026: आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget