एक्स्प्लोर

IAS, IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यावर त्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात? सरकार किती खर्च करते? 

IAS IPS Transfer Rules : अधिकाऱ्याची कामगिरी, त्याची कार्यक्षमता, प्रशासकीय गरजा या आधारावर बदल्या केल्या जातात. एखाद्या ठिकाणी अधिकाऱ्याने चांगलं काम केलं नाही तर त्याची बदली केली जाते. 

मुंबई : आपल्या देशात आयएएस आणि आयपीएस ही केंद्रीय सेवा अत्यंत प्रतिष्ठीत मानली जाते. या पदांवर कार्यरत असलेल्या व्यक्तींना मानसन्मान आणि अनेक सुविधा मिळतात. पण ठराविक काळानंतर या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची आपल्याकडे तरतूद असते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या अधिकाऱ्यांच्या बदल्या करू शकतात. वरिष्ठ स्तरावरच्या या बदल्या बऱ्याचदा अधिकाऱ्यांची कामगिरी, त्यांची कार्यक्षमता आणि प्रशासकीय गरजांच्या आधारावर केल्या जातात. पण IAS आणि IPS अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर त्यांना काही सुविधा देण्यात येतात. त्या सुविधा कोणत्या आहेत त्या आपण पाहूयात. 

IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रक्रिया आहे. IAS आणि IPS च्या बदल्या नेहमी विभागीय नियम आणि मार्गदर्शक तत्वांनुसार होतात. मात्र नियमानुसार बदलीच्या वेळी अधिकाऱ्यांचा कार्यकाळ, त्यांची कामगिरी आणि त्यांच्या कार्यक्षेत्राच्या गरजा लक्षात घेतल्या जातात. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये बदल्यांच्या या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती असते. त्यामध्ये अधिकाऱ्यांच्या या बदल्यांवर निर्णय घेतला जातो. 

बदलीच्या वेळी अधिकाऱ्यांना कोणत्या सुविधा मिळतात?

जेव्हा कोणत्याही आयएएस अधिकारी किंवा आयपीएसची बदली केली जाते तेव्हा त्यांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. ज्यामध्ये प्रामुख्याने निवास, वाहन, चालक आणि सुरक्षा दलांचा समावेश आहे.

• आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या ठिकाणी बदली होताना त्या ठिकाणी सर्व साहित्य पोहोचण्यासाठीचा खर्च सरकारकडून केला जातो.
• नवीन ठिकाणी पोस्टिंग झाल्यावर, अधिकाऱ्याला नवीन बंगला दिला जातो. निवास वाटप प्रक्रियेत विलंब झाल्यास, इतर सरकारी अतिथीगृहात राहण्याची व्यवस्था केली जाते.
• IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या पूर्वीच्या पोस्टिंगच्या ठिकाणी राहण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला जातो.
• याशिवाय, बदलीच्या वेळी अधिकाऱ्याला त्याच्या कुटुंबासह दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व भाडेही सरकार देते.
• सरकारी निवासस्थानात लागणाऱ्या सर्व गरजेंच्या वस्तूंसाठीही सरकार पैसे देते.
• बदली झाल्यानंतर नवीन ठिकाणी रुजू होताच अधिकाऱ्यांना गाडी आणि ड्रायव्हरची सुविधा दिली जाते.

IAS IPS Transfer Rules : बदली कधी होते?

राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोणत्याही आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्याची कधीही बदली करण्यास स्वतंत्र आहे. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या अधिकाऱ्याचे काम चांगले नसेल तर त्याला दुसऱ्या ठिकाणी पाठवले जाऊ शकते. याशिवाय विविध क्षेत्रात कामाचा अनुभव देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या जातात.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..
आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case Update :Sudarshan Ghule सह तीन आरोपींची हत्येची कबुली Walmik Karadचा पाय खोलातTop 80 News : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP MajhaKunal Kamra Eknath Shinde Controversy : कामराच्या विडंबनाला एकनाथ शिंदेंचं काय उत्तर? Special ReportUddhav Thackeray Special Report : विधानभवनाच्या दारात सरदेसाई-ठाकरेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
Video : घाबरून थांबेल तो कुणाल कामरा कसला! कमाई लुटण्यासाठी साडीमधील दीदी आली, आता निर्मला सीतारामन यांना पॅरोडी गीतामधून घेरलं
आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..
आता घरी कोणीच नाही, ये आम्ही शारिरीक संबंधांसाठी तयार आहोत, सख्ख्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन अन् संध्याकाळी घरी पोहोचताच..
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
मुख्याध्यापकाची पत्नी अन् लेकीचा एकाच दोरीने राहत्या घरातच आयुष्याचा शेवट; वर्षभरापूर्वी लग्न झालेली 23 वर्षीय लेक चिट्टीत म्हणते..
Maharashtra Goverment: अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर, रवी राणा अन् सुनील शेळकेंवर महत्त्वाची जबाबदारी
अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर, रवी राणा अन् सुनील शेळकेंवर महत्त्वाची जबाबदारी
Sambhaji Bhide on Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला; संभाजी भिडेंचा दावा
छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला; संभाजी भिडेंचा दावा
Prashant Koratkar: पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकर पोपटासारखा बोलू लागला, इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची कबुली दिली?
पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकर पोपटासारखा बोलू लागला, इंद्रजीत सावंतांना फोन केल्याची कबुली दिली?
Salman Khan on Lawrence Bishnoi: नियतीने माझ्या नशिबात जितकं आयुष्य लिहलंय... लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांबद्दल विचारताच सलमान खानचं उत्तर
नियतीने माझ्या नशिबात जितकं आयुष्य लिहलंय... लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांबद्दल विचारताच सलमान खानचं उत्तर
Embed widget