एक्स्प्लोर

राज्यानुसार स्त्रियांची बदलत जाणारी रुपं, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनोखा प्रयोग, पाहा फोटो

Delhi Artist Created Stereotypical AI Photos: भारतीय स्त्रीचं रुप राज्यानुसार कसं बदलतं त्याचा प्रयोग आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केला गेलाय... आणि ह्या प्रयोगाची सध्या प्रचंड चर्चा होतेय.

Artificial Intelligence Faces: प्रत्येक राज्याची एक वेगळी संस्कृती असते, त्या संस्कृतीची झलक पारंपरिक स्त्रीत्वाच्या संकल्पनांमध्ये सुद्धा दिसते. भारतीय स्त्रीचं रुप राज्यानुसार कसं बदलतं त्याचा प्रयोग आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केला गेलाय... आणि ह्या प्रयोगाची सध्या प्रचंड चर्चा होतेय...पण त्याचबरोबर यामध्ये दाखवलेल्या स्त्रीयांच्या रुपावरुन काही आक्षेप सुद्धा घेतले जात आहेत...नेमका हा चर्चीत प्रयोग आहे तरी काय, तो साकारलाय कसा तसच त्यावरुन निर्माण झालेला वाद काय आहे. (Delhi Artist Created Stereotypical AI Photos:) 

एखादं राज्य म्हटलं की त्या राज्याच्या संस्कृतीप्रमाणे तिथल्या महिलांचा चेहरा समोर येतोय. आणि हेच व्हिज्युअलाइज करत गुडगावच्या माधव कोहलींनी प्रत्येक राज्याच्या महिलेचं रुप काय असू शकतं? हे आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या माध्यमातून दाखवलंय...दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, अरुणाचल, गुजरात, कश्मिर, केरळ, पंजाब, राजस्थान, उत्तराखंडसह प्रत्येक राज्यातील तिथल्या महिलांचा चेहरा आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या माध्यमातून दाखवलंय...मात्र उत्तर प्रदेशसंदर्भातल्या एका फोटोवरुन वाद निर्माण झाला. आधी हा फोटो एका वयोवृद्ध स्त्रीचा तयार झाला...त्यानंतर कलाकाराने हा फोटो बदलून त्याठिकाणी एका सुंदर स्त्रीचा फोटो साकारला. 

खरंतर भारतीय स्त्री या संकल्पनेला कुठल्याही स्टिरिओटाईप्समध्ये अडकवणं हे चुकीचं आहे अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्यात.  स्टिरिओटाईप्स...म्हणजे रुढीबद्ध किंवा साचेबद्ध विचार...अनेकदा असा विचार चुकीच्या गोष्टींचा प्रचार करु शकतो..त्यामुळे अशा स्टिरिओटाईप्समधून एखाद्या राज्यातल्या स्त्री सौंदर्याकडे पाहणं हे चूक असल्याच्या प्रतिक्रिया सोशल माध्यमातून उमटतायत. भारताच्या प्रत्येक भागातल्या चेहऱ्याची ठेवण, त्यातला आखीव रेखीवपणा हा त्या त्या प्रांतानुसार बदलतो..त्यामुळे या रुढीबद्ध संकल्पनांचं हे मूर्त रुपच फक्त कंप्युटरनं आपल्यासमोर ठेवलं एवढंच आपण म्हणू शकतो..

माधव कोहलीनं पोस्ट केलेले काही फोटो पाहा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajiraje Chhatrapati : धनंजय मुंडे यांच्यात इतकं काय आहे की सरकार भूमिका घेत नाही?Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखतWalmik Karad Scorpio Car : वाल्मीक कराडांनी वापरलेली 'ती' पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ जप्तABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 07 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
Embed widget