एक्स्प्लोर

Call Drops : कॉल ड्रॉपमुळे लोकांचे टेन्शन वाढले! दूरसंचार विभागाने विविध दूरसंचार कंपन्यांची घेतली बैठक 

Calling Issues : दूरसंचार कंपन्यांची ही बैठक अशा वेळी झाली, जेव्हा देशभरात 5G नेटवर्क सुरू झाले आहे. आतापर्यंत 50 शहरांमध्ये 5G नेटवर्क आहे

Telecom Department : कॉल डिस्कनेक्शनची (Call Disconnection) वाढती प्रकरणे आणि कॉलिंग गुणवत्ता (Calling Quality) सुधारण्यासाठी दूरसंचार विभागाने (DOT) देशातील मोठ्या दूरसंचार ऑपरेटर्ससोबत सेवा आणि गुणवत्तेशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. ही बैठक अशा वेळी झाली, जेव्हा देशभरात 5G नेटवर्क (5G) सुरू झाले आहे. दरम्यान आतापर्यंत 50 शहरांमध्ये 5G नेटवर्क आहे.

विविध दूरसंचार कंपन्यांचा सहभाग

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दूरसंचार सचिव के. राजारामन उपस्थित होते. यामध्ये भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोनसह विविध दूरसंचार सेवा कंपन्यांनी सहभाग घेतला. सुत्रांच्या माहितीनुसार, बैठकीतील चर्चेत या कंपन्यांना देशातील दूरसंचार सेवांचा दर्जा सुधारण्यास सांगण्यात आले. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत दूरसंचार कंपन्यांनी सेवा गुणवत्तेची सध्याची पातळी आणि मानके यावर तपशीलवार सादरीकरण केले.

 

टेलिकॉम कंपन्यांकडून अॅक्शन प्लॅन मागवला
मोबाईल वापरकर्त्यांना वारंवार कॉल ड्रॉप आणि इंटरनेटचा वेग कमी होण्याचा सामना करावा लागत होता. आता सरकारने या प्रकरणी कठोर पावले उचलली आहेत. दूरसंचार विभागाने कॉल ड्रॉप्स थांबवण्यासाठी आणि डेटा स्पीड वाढवण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांकडून अॅक्शन प्लॅन मागवला आहे. सरकारने टेलिकॉम कंपन्यांना सेवा सुधारण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दूरसंचार सेवांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने ही कारवाई केली आहे.


दूरसंचार मंत्र्यांनी दिले होते संकेत

या वर्षी सप्टेंबरमध्ये दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संकेत दिले होते की, दूरसंचार सेवेची क्वालिटी स्टॅंडर्ड अधिक कडक केली जाऊ शकतात. उद्योगांना दूरसंचार सेवेच्या गुणवत्तेत आवश्यक सुधारणा कराव्या लागतील. तसेच सरकारने या क्षेत्रात मोठ्या सुधारणाही सुरू केल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

बैठकीचा अजेंडा काय होता?
दूरसंचार सचिव के राजारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियासह दूरसंचार सेवा कंपन्या उपस्थित होत्या. दूरसंचार कंपन्यांना देशातील दूरसंचार सेवांचा दर्जा सुधारण्यास मदत करणारे धोरण आणि ठोस उपाय ओळखण्यावर चर्चा करण्यात आली.


दूरसंचार सेवांचा दर्जा सुधारण्यावर चर्चा

दूरसंचार विभागाने कॉल डिस्कनेक्शनची वाढती प्रकरणे आणि इतर सेवांबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन कंपन्यांसोबत बैठक घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत कंपन्यांना समस्या संबंधित क्षेत्र ओळखण्यास सांगण्यात आले. विभागातील सूत्रांनी सांगितले की, ते बऱ्याच काळापासून सेवेच्या गुणवत्तेशी संबंधित मुद्द्यांवर विचार करत आहे, तसेच कंपन्यांना समस्या असलेली क्षेत्रे ओळखण्यास तसेच सरकारकडून पावले उचलण्याची सूचना करण्यास सांगण्यात आले आहे. दूरसंचार विभाग कायदेशीर चौकट आणि धोरणात्मक उपाययोजनांवर विचार करत आहे, ज्यामुळे सेवेचा दर्जा अधिक चांगला मिळू शकेल.

इतर बातम्या

Reliance Jio चा धमाका! राज्यातील आणखी दोन शहरांमध्ये 5G सेवा सुरू

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...

व्हिडीओ

Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report
Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget