एक्स्प्लोर

Agriculture News : मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, जनावरांसाठी चारा डेपो सुरु करावेत, शेतकऱ्यांची मागणी  

मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो ताबडतोब सुरु करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Agriculture News : सध्या राज्यात पावसानं (Rain) दडी मारली आहे. काही भागात तुरळक ठिकाणा हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी खरीपाच्या पिकांनी माना टाकालया सुरुवात केली. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्यातही पावसानं दडी मारल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो ताबडतोब सुरु करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्यासह शिष्टमंडळाने नायब तहसीलदार पी व्ही सगर यांच्याकडे केली आहे. 

खरीप हंगामात पीकं पाण्याअभावी करपून जातायेत 

मंगळवेढा तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं मंगळवेढा दुष्काळ जाहीर करुन जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो ताबडतोब सुरू करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. खरीप हंगामात पेरणी केलेले मका, बाजरी, तूर, हुलगे, मटकी, सूर्यफूल, सोयाबीन यासह फळबागा पाण्याअभावी करपून जात आहेत. विहिरी आणि बोअरवेलची भूजल पातळी कमालीची घटली आहे. अनेक शेतकरी फळबागा आणि पिके जगण्यासाठी टॅंकरने पाणी घालून फळबागा आणि पिके जगवत आहेत. त्यामुळे शासनाने ताबडतोब दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

दूध उत्पादक आर्थिक संकटात 

दुष्काळी परिस्थिती आणि कमी पावसामुळं मंगळवेढा तालुक्यात चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळं पशुपालकांना 4000 रुपये प्रमाणे चारा विकत घेऊन जनावरांना द्यावा लागत आहे. एका बाजूला दुधाचे रेट कमी झालेले आहेत. त्यामुळं उत्पादन खर्चा एवढासुद्धा दुधाला दर मिळत नाही. त्यामुळं दूध उत्पादक आर्थिक संकटात सापडलेला आहे. तालुक्यातील दुग्ध व्यवसाय वाचवण्यासाठी शासनाने ताबडतोब चारा डेपो सुरू करुन दूध उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिष्टमंडळाने लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मंगळवेढा तालुक्यात शेतीच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. शेतकरी संकटात सापडल्यामुळं शासनाने आधार देऊन मदत करण्याची अत्यंत गरज आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा असे मत शिष्टमंडशाने व्यक्त केले. या शिष्टमंडळात  कृषीभूषण अंकुश पडवळे, मोर्फाचे संचालक हरिभाऊ यादव, मनसेचे तालुका उपाध्यक्ष देवदत्त पवार, लोणारचे नेते नाथा काशीद, हिवरगाव सोसायटीचे चेअरमन हनुमंतराव मासाळ, औदुंबर वगरे, विठ्ठल कोळी, माजी सरपंच  शहाजन पटेल आदि उपस्थित होते. 

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik Drought : फक्त पिकासाठी! नाशिकमध्ये पिकांना तांब्या तांब्याने पाणी देण्याची वेळ, शेतकरी संकटात!


 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: राज्यभरात पावसाची जोरधार! चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली, साताऱ्यात कृष्णा नदीचं पुन्हा रौद्ररूप, कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा
राज्यभरात पावसाची जोरधार! चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली, साताऱ्यात कृष्णा नदीचं पुन्हा रौद्ररूप, कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
जयकुमार गोरेंबाबत केलेलं वक्तव्य भाजपच्या जिव्हारी, मोहोळच्या अनगरमध्ये संजय राऊतांचा पुतळा जाळला, विरोधात जोरदार घोषणाबाजी
जयकुमार गोरेंबाबत केलेलं वक्तव्य भाजपच्या जिव्हारी, मोहोळच्या अनगरमध्ये संजय राऊतांचा पुतळा जाळला, विरोधात जोरदार घोषणाबाजी
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Embed widget