एक्स्प्लोर

Shankaracharya Swami pragyanand Saraswati : जैन मुनींविरोधात आता शंकराचार्य मैदानात उतरले, खडे बोल सुनावत म्हणाले, 'कबुतरखाने जंगलात असायला हवेत'

Shankaracharya Swami pragyanand Saraswati : शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी महाराष्ट्रातील जैन मुनी यांनी मागच्या काही दिवसात घेतलेल्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला.

Shankaracharya Swami pragyanand Saraswati : शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी महाराष्ट्रातील जैन मुनी यांनी मागच्या काही दिवसात घेतलेल्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. अहिंसा परम धर्म सांगणाऱ्या जैन धर्माचे (Jain Community) जैन मुनी हिंसेचे समर्थन आहे, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातील जैन मुनींचे वर्तन हिंसेचे समर्थन करणाऱ्या अराजक तत्वाप्रमाणे दिसत आहे. मात्र आपल्याकडे धर्मव्यवस्था आणि संविधानिक न्याय व्यवस्था या दोन वेगवेगळ्या आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाने राममंदिर घेतले, मथुरा काशीची लढाई सुरु आहे. हे जैन मुनींनी समजून घ्यायला हवे. असे मत शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज (Shankaracharya Swami pragyanand Saraswati Maharaj) यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

कबुतरखाना (Kabutar Khana) संदर्भात न्यायालयाचा आदेश असतांना देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात जैनमुनी हिंसेचे समर्थन करतात. मग त्यांच्यासारखे हिंसक कोणी असू शकत नाही? असा सवाल शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज (Shankaracharya Swami pragyanand Saraswati Maharaj) यांनी उपस्थित केला.

फडणवीस सरकार हटवण्याचे समर्थन करतात, आम्ही याची निंदा करतो

जे मुनी कठोर शब्दाची भाषा करता, जे हिंसेचे समर्थन करतात, जे अराजकतेचं समर्थन करता, देवेंद्र फडणवीस सरकार हटवण्याचे समर्थन करतात आम्ही याची निंदा करत असल्याचे शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज म्हणाले. कबुतरखाने हे उद्यानात असायला पाहिजे, जंगलात असायला पाहिजे. मानवी वस्तीत नागरिकांना त्याचा त्रास असेल हे न्यायालय पण मान्य करत असेल तर जैन मुनींची भूमिका स्वीकार केली जाऊ शकत नसल्याचे हि शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज म्हणाले.

कथाकथित शंकराचार्य फडणवीस-शिंदे यांच्या दरी निर्माण करण्याचे काम करता

अवमुक्तेस्वरांनंद सारखे कथाकथित शंकराचार्य बिहारमध्ये जाऊन जात व धर्माच्या आधारे विभाजन करत आहे. गो-माता विषमता असतांना त्यांनी महाराष्ट्रात गो-मातेला राजमातेचा दर्जा दिला. अवमुक्तेस्वरांनंद सारखे कथाकथित शंकराचार्य देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्या दरी निर्माण करण्याचे काम करतात.

उद्धव ठाकरे यांच्याबाबत अजूनही वेळ गेलेली नाही

उद्धव ठाकरे यांच्याबाबत अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी परत सनातनच्या मार्गावर यायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सनातनच्या मार्ग स्वीकारायला पाहिजे. वेगळी भूमिका घेऊन उद्धव ठाकरे यांनी सनातन व बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अपराध केला आहे. फक्त सत्तेसाठी उद्धव ठाकरे जयचंदांन सोबत आहे. सद्या राज ठाकरे द्विगभ्रमात आहे. राज ठाकरे यांना बाळासाहेबांची प्रतिकृती म्हणून बघितले जाते. त्यांनी आपल्या भूमिकेतून ते जनतेला दाखवून द्यायला पाहिजे. असेही शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज म्हणाले.

संबंधित बातमी:

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs South Africa, 2nd Test: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Video: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Share Market : रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
Pankaja Munde on Gauri Garje death: 'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
Gauri Palwe Death Case : एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Smriti Mandhana Marriage Postpond : वडिलांची प्रकृती बिघडली, स्मृती मानधनाचा विवाहसोहळा पुढे ढकलला
Smriti Mandhana Father News : विवाहसोहळ्यात स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली
Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा
Amit Thackeray Navi Mumbai : अमित ठाकरे नेरुळमध्ये, शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रकरणी गुन्हा
Pankja Munde PA Wife : तो म्हणतो की गळफास घेतला मग त्याने थांबवलं  का नाही?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs South Africa, 2nd Test: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Video: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Share Market : रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
Pankaja Munde on Gauri Garje death: 'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
'मला अनंतचा फोन आला, खूप रडत होता'; गौरीच्या मृत्यूनंतर पीए पंकजा मुंडेंना फोनवर काय म्हणाला?
Gauri Palwe Death Case : एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
एका बहिणीचा जीव गेला, तिला न्याय मिळाला पाहिजे; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या आत्महत्येवर बजरंग सोनवणे काय म्हणाले?
Umesh Patil on Rajan Patil: विरोधात आवाज उठवला म्हणूनच तुमच्या शिवसैनिकाला संपवलं, उमेश पाटलांचा शिंदेंसमोरच राजन पाटलांवर गंभीर आरोप; एकनाथ शिंदे म्हणाले...
विरोधात आवाज उठवला म्हणूनच तुमच्या शिवसैनिकाला संपवलं, उमेश पाटलांचा शिंदेंसमोरच राजन पाटलांवर गंभीर आरोप; एकनाथ शिंदे म्हणाले...
Amit Thackeray: पोलिस नोटीस द्यायला शिवतीर्थावर, पण वाट पाहून रिकाम्या हाती परतले; अमित ठाकरेंकडून पहिली केस अंगावर घेताच नवी मुंबईत विराट शक्तीप्रदर्शन
पोलिस नोटीस द्यायला शिवतीर्थावर, पण वाट पाहून रिकाम्या हाती परतले; अमित ठाकरेंकडून पहिली केस अंगावर घेताच नवी मुंबईत विराट शक्तीप्रदर्शन
Eknath Shinde : देवेंद्र फणडवीस कार्यक्रमात दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसले; दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...
देवेंद्र फणडवीस कार्यक्रमात दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसले; दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...
बिहार निवडणुकीत अकल्पनीय घडलं, वास्तवात आकडे जुळत नाहीत; एनडीएनं मतांवर प्रभाव पाडण्यासाठी महिलांना 10 हजार वाटले, प्रशांत किशोरांनी अखेर मौन सोडलं
बिहार निवडणुकीत अकल्पनीय घडलं, वास्तवात आकडे जुळत नाहीत; एनडीएनं मतांवर प्रभाव पाडण्यासाठी महिलांना 10 हजार वाटले, प्रशांत किशोरांनी अखेर मौन सोडलं
Embed widget