एक्स्प्लोर

Pune Crime News: संतापजनक! गाडीला कट मारला म्हणून थेट जीवच घेतला; चौघांना अटक

दुचाकीला कट मराल्याच्या वादातून तरुणाचा खून (murder) केल्याची संतापजनक घटना पुण्यातील (Pune) विश्रांतवाडी परिसराततील वडारवस्ती येथे घडली आहे.

Pune Crime News: दुचाकीला कट मराल्याच्या वादातून तरुणाचा खून (murder) केल्याची संतापजनक घटना पुण्यातील (Pune) विश्रांतवाडी परिसराततील वडारवस्ती येथे घडली आहे. या खूना प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक (Arrest) केली आहे. या खूनामुळे विश्रांतवाडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

बाळू अर्जुन शिंदे,भैया अँथनी स्वामी , सर्फराज सलीम शेख, अकबर शहाबुद्दीन शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी भीमनगर विश्रांतवाडी येथील रहिवासी आहेत. रस्त्याने जात असताना दुचाकीवरुन कट मारला म्हणून चौघे संतापले. त्यांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाटा गेला. दोघांमध्ये धक्काबुक्की झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तुषार जयवंत भोसले असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी आदित्य भोसले) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.  वाद झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तुषार भोसले याने जनता वसाहत व विश्रांतवाडी येथील मित्रांना बोलावून विश्रांतवाडी येथील वडारवस्तीत भैय्या स्वामीचा शोध सुरू केला. त्यावेळी ते बाळू शिंदे यांच्या घरात घुसले. त्यांनी शिंदे यांना बेदम मारहाण केली. रागाच्या भरात घराजवळ जमलेले शिंदे व सरफराज, अकबर हे हत्यार घेऊन भोसले व त्याच्या मित्रांच्या मागे धावले.

 
तुषार भोसले आणि भैय्या स्वामी यांच्यात यापूर्वी दुचाकी चालवताना कट मारल्यावरुन वाद झाला होता. अनेकदा तो वाद टोकाला गेला. त्यावेळी शिंदे व त्यांचे साथीदार व भोसले व त्यांच्या साथीदारांनी एकमेकांवर दगडफेक केली. शिंदे व त्यांच्या साथीदारांनी भोसले यांना पकडून धक्काबुक्की केली. या हल्ल्यात भोसले गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. विश्रांतवाडी पोलिसांची दोन पथके आरोपीच्या मागावर होती. पोलिसांनी चारही आरोपींना विश्रांतवाडी येथील वडारवाडी व भीमनगर परिसरातून अटक केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 PM : 29 January 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 Jan 2025 : ABP MajhaEknath Shinde PC : बालेकिल्ल्यातच भाजपकडून आव्हान? एकनाथ शिंदे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget