एक्स्प्लोर

Pune Accident News: शेतातील खड्यात पडून तीन सख्या बहिण-भावाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

पुण्याच्या आंबेठाण येथे तीन बहीण भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात तिन्ही भावंड खेळण्यासाठी उतरले आणि त्यातच बुडून या तिघांचा मृत्यू झाला आहे.

Pune Accident News: पुण्याच्या (Pune) आंबेठाण (Ambethan) येथे तीन बहीण भावंडांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात तिन्ही भावंड खेळण्यासाठी उतरले आणि त्यातच बुडून या तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. राकेश, रोहित आणि श्वेता किशोर दास अस मृत्यू झालेल्या मुलांची नाव असून 4 ते 8 अशी त्यांची वय होती.

नक्की काय घडलं?

आज सकाळी आई आणि या तिघांचा सहा महिन्यांचा भाऊ घरात होता. तर वडील कामावर गेले. त्यावेळी ही तिघे पावसाच्या पाण्यात खेळत होते. खेळता खेळता एका शेतातील खड्ड्यात उतरले. मात्र अंदाज न आल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही. त्यांनी बाहेर निघण्याचा बराच वेळ प्रयत्न केला मात्र प्रयत्न असफल झाल्याने तिघांचा पाण्यात गुदमरुन जीव गेला. या घटनेने सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर सगळीकडे ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. 

अनेकदा  शेतात अनेक कामांसाठी खड्डे खोदले जातात. काम झाल्यानंतर ते खड्डे तसेच ठेवले जातात. पावसाळ्यात या खड्यात पाणी साचते. त्यामुळे खड्याचा अंदाज घेता येत नाही मुलांचं वय लहान असल्याने त्यांना या सगळ्याची कल्पना नव्हती. तिघेही खेळण्यासाठी गेले आणि जीव गमावून बसले. या घटनेनंतर  शेतात खड्डे असल्यास ते बुजवून अथवा त्या बाजूला कुंपण करण्याचं आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलं आहे.

भिंत अंगावर पडून एकाचा मृत्यू

पुण्यात इमारतीच्या बांधकामाच्या जागेला लागून असलेल्या दुकानाची भिंत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज पुण्यातील गणेश पेठेतील हमजेखान चौकात घडली. अग्निशमन दलाच्या पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमी व्यक्तीला बाहेर काढले होते. अडकलेला व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र गंभीर जखमी असल्याने काही वेळातच व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Ajit Pawar and Jay Pawar: अजितदादांनी उद्घाटन केलेल्या 'त्या' सिटीस्कॅन मशीननेच शेवटी त्यांचा मृतदेह स्कॅन केला, जय पवारांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
अजितदादांनी उद्घाटन केलेल्या 'त्या' सिटीस्कॅन मशीननेच त्यांचा मृतदेह स्कॅन केला, जय पवारांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
Ajit Pawar Birth Anniversary: अजित पवारांची पहिली शासकीय जयंती; राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी, पिंपरी पालिकेत नेमकं काय घडलं?
अजित पवारांची पहिली शासकीय जयंती; राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी, पिंपरी पालिकेत नेमकं काय घडलं?
Rajendra Pawar : लाल दिव्याच्या गाड्या, पोहणं, फुफाट्यात लोळणं, घाबरवणं, रोहित दोन महिन्यांचा असताना....; अजितदादांसोबत जगलेलं बालपण ते आत्तापर्यंतचा काळ राजेंद्र पवारांनी सांगितला
लाल दिव्याच्या गाड्या, पोहणं, फुफाट्यात लोळणं, घाबरवणं, रोहित दोन महिन्यांचा असताना....; अजितदादांसोबत जगलेलं बालपण ते आत्तापर्यंतचा काळ राजेंद्र पवारांनी सांगितला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget