एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Prakash Ambedkar : भाजप आणि उद्धव ठाकरे हे ब्राम्हण कायस्थ नेतृत्व, ते आरक्षणाबाबत भूमिका घेणार नाहीत : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar on Uddhav Thackeray :  "काँग्रेस - बाळासाहेब थोरात आणि एनसीपी - शरद पवार हे दोघे मराठा आणि जरांगे पाटील हे पण मराठा आहेत. राजकीय पक्ष असाल तर कोणाची भूमिका काय आहे ते सांगा.  जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा आहे की विरोधात आहात स्पष्ट करा."

Prakash Ambedkar on Uddhav Thackeray :  "काँग्रेस - बाळासाहेब थोरात आणि एनसीपी - शरद पवार हे दोघे मराठा आणि जरांगे पाटील हे पण मराठा आहेत. राजकीय पक्ष असाल तर कोणाची भूमिका काय आहे ते सांगा.  जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा आहे की विरोधात आहात स्पष्ट करा. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष ओबीसीच्या विरोधात आहेत.  भाजप आणि उद्धव ठाकरे हे ब्राम्हण कायस्थ नेतृत्व आहे त्यामुळे ते ही भूमिका घेणार नाही.  निवडणुकीपर्यंत कोणताच राजकीय पक्ष भूमिका घेणार नाही. त्यामुळे स्वतःचा लढा स्वतः लढवा लागेल", असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. 

ओबीसी संघटनांना माझं आवाहन आहे, त्यांनी आपापल्या समाजाशी बोलले पाहिजे

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसी संघटनांना माझं आवाहन आहे की त्यांनी आपापल्या समाजाशी बोलले पाहिजे. जसं मुसलमान म्हणतो इस्लाम खतरे में हैं तस ओबीसी जो धर्म पाळतो तो खतरे में आहे का? ओबीसी वाडवडिलांच्या धर्माचा त्याग करणार आहेत का? तुम्ही जर त्याग करणार नसाल तर धोका नाहीये.  बीजेपीला ओबीसी आपला पक्ष मानतो. ओबीसीने भाजपमधील आपल्या समाजातील लोकांना विचारलं पाहिजे. जरांगे पाटील यांची मागणी काय आहे हे विचारलं पाहिजे. जरांगे यांच्या मागणीला विरोध केला तर भाजप ओबीसीचा पक्ष आहे असं आपण मानू. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीबद्दल उद्धव ठाकरे यांनी एक ही शब्द काढला नाही, याचा अर्थ हे पक्ष स्वतः च्याच समाजाचा विचार करतात. ते  कायस्थ ब्राम्हणांचाच विचार करतात उरलेल्याचा विचार करत नाहीत.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, भीतीतून बाहेर पडायचे असेल तर संघटीतपणा दाखवणे गरजेचं आहे. त्यातून ताकद दिसून येते. येत्या 7 तारखेला स्वतःच्या वाहनाने औरंगाबादच्या सभेला ओबीसीने पोहचलं पाहिजे. ते जर ओबीसी करू शकला नाही तर आमच्या सारखे कितीही आले तरी ओबीसी आरक्षण वाचू शकणार नाहीत. समाजाचे आम्ही 225 आमदार निवडून आणणार,शरद पवार यांचं असं विधान होतं, त्यांच्या जे पोटात होत ते ओठात आलं. हे वास्तव ओबीसीने ओळखलं पाहिजे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Rajesh Tope on Kalyan Kale : निलेश लंके लुकडा सुकडा पैलवान, कल्याण काळेंनी उमेदवारी घेतली नसती तर ती माळ माझ्या गळ्यात पडली असती : राजेश टोपे

 

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Bihar Election Result 2025: बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Home :  स्वप्नातील घर खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींवर लक्ष ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता
नवं किंवा जुनं घर, दुकान खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता
Embed widget