एक्स्प्लोर

Congress Bharat Jodo Yatra: काँग्रेसचा 'दिल्ली चलो'चा नारा, भारत जोडो यात्रेची केली घोषणा

Press Conference In Many Cities: काँग्रेस 7 सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात करणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीर या प्रस्तावित 3500 किलोमीटरच्या भारत जोडो यात्रेबाबत काँग्रेस पक्षाने मंगळवारी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

Press Conference In Many Cities: काँग्रेस 7 सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात करणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीर या प्रस्तावित 3500 किलोमीटरच्या भारत जोडो यात्रेबाबत काँग्रेस पक्षाने मंगळवारी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्याअंतर्गत 29 ऑगस्ट रोजी एकाच वेळी 22 शहरांमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरून 'दिल्ली चलो'चा नारा दिला जाणार आहे. यानंतर 05 सप्टेंबर रोजी 32 शहरांमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली जाणार आहे. ज्यामध्ये काँग्रेस पक्ष आपल्या विविध रणनीती आणि सर्व मुद्द्यांवर आपली बाजू मांडणार आहे. 

याआधी सोमवारी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेपूर्वी राहुल गांधी यांनी सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना कोणीही त्याच्यासोबत चालू नये, ते यात एकटेच चालणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी हेही स्पष्ट केले की, द्वेष पसरवणाऱ्यांव्यतिरिक्त भारत जोडो यात्रेत सर्वांचे स्वागत आहे. यानंतर मंगळवारी काँग्रेस पक्षाने आता यात्रेसंदर्भात होणाऱ्या पत्रकार परिषदेला दुजोरा दिला आहे. 29 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकाच वेळी 22 शहरांमध्ये पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये महागाईच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची काँग्रेसची योजना आहे. यासोबतच दिल्ली चलोचा नाराही यावेळी देण्यात येणार आहे. तसेच 5 सप्टेंबर रोजी 32 शहरांमध्ये एकाच वेळी पत्रकार परिषद आयोजित केली जाणार आहे.

सरकारविरोधात काँग्रेसची मोठी मोहीम 
 
काँग्रेस पक्षाने कन्याकुमारी ते काश्मीर अशी सुमारे 3500 किमीची ‘भारत जोडो यात्रा’ जाहीर केली होती. ज्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वी ही यात्रा 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार होती. ती आता 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. सुमारे 5 महिने चालणारा हा प्रवास 14 राज्यांमधून जाणार आहे. राहुल गांधींचा हा दौरा म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोठा जनसंपर्क अभियान आहे. या दौऱ्यात राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवरून लक्ष्य करतील. राहुल गांधी आणि काँग्रेस या दोघांच्याही भविष्यासाठी ही यात्रा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पक्ष पूर्ण ताकद पणाला लावणार आहे. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या जवळ आणण्याच्या मोहिमेच्या केंद्रस्थानी योगेंद्र यादव आहेत. ज्यांनी एकेकाळी यूपीए सरकारच्या काळात काँग्रेसला कडाडून विरोध केला होता.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Indigo Flight: रन वेवर इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, नौदलाच्या मदतीने प्रवाशांची सुटका
BJP MLA Arrested : भाजप आमदार टी. राजांना दुहेरी धक्का, आधी अटक आता पक्षातून निलंबन

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
Embed widget