एक्स्प्लोर

Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा

राज्यातील पाऊस आणि नुकसानीसंदर्भातील विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती, पण मंत्री उपस्थित नसल्याचे सांगत भास्कर जाधव विधानसभेत संतापले

मुंबई : विधिंमडळ अधिवेशनात विधानसभेत भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी सभागृहात मंत्री उपस्थित नसतात, यावरुन प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. तर, भास्कर जाधव यांच्या आक्षेपावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उत्तर देताना भास्कर जाधवांना टोला लगावला. सभागृहात दोन दोन कॅबिनेट मंत्री उपस्थित आहेत, ज्या विषयावर चर्चा आहे, त्या विभागाचे राज्यमंत्री उपस्थित आहेत. पण, ज्यांना विरोधीपक्ष नेते व्हायची आस लागली आहे, त्यांना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री कोण आहेत? हेच माहिती नाही, असे म्हणत अतुल भातखळकर (BJP) यांनी भास्कर जाधवांना लक्ष्य केलं. त्यावेळी, आदित्य ठाकरेंचा (Aaditya Thackeray) पार चांगलाच चढल्याचं दिसून आलं.  

राज्यातील पाऊस आणि नुकसानीसंदर्भातील विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती, पण मंत्री उपस्थित नसल्याचे सांगत भास्कर जाधव विधानसभेत संतापले, हे सरकार बेजबदार आहे, नुसती चर्चा करुन विषय संपवून टाकू, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव आणि विरोधकांना टोला लगावला. सरकार बेताल आहे, उद्दाम आहे अशी संसदीय भाषा वापरली जात असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटलं. त्यानंतर, आदित्य ठाकरेंनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. 

तुम्ही सांगू नका, राम मंदिर लुटणारे तुम्ही, राम मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये, नीट बोला... नीट बोला... तुमंच वय बघून बोला, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी आपली आक्रमक भूमिका दाखवली. तेव्हा, तुम्ही खाली बसा ओ असे भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंना उद्देशून म्हटले. त्यामुळे, सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. 

आदित्य ठाकरेंनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी एसआयआरच्या मुद्द्यावर आज निवडमूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेतली. मी मुख्यत: तीन विषयावर आज निवडणूक आयुक्ताची भेट घेतली. राज्यात SIR सुरु झाल्यापासून पाऊस सुरु झाला आहे, त्यामुळे पुढे दहा दिवस कालावधी वाढवण्याची विनंती केली आहे. त्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासोबत बोलणं करण्याची विनंती केली आहे. म्हाडा आणि SRA च्या सोसायटी पुनर्वसन संदर्भात समस्या आहेत, त्यावर तोडगा काढावा अशी देखील मी मागणी केल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. SIR साठी स्टाफ कमी पडतोय अशा अनेक तक्रारी आहेत, अनेक कर्मचाऱ्यांना शाळा, हॉस्पिटल आणि अधिवेशनची काम आहेत. त्यामुळे, देखील कामावर परिणाम होतोय त्यामुळे पुढे 10 दिवस प्रक्रिया वाढवा अशी मागणी केल्याचं आदित्य यांनी भेटीबाबत सांगितलं. 

हेही वाचा

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
Embed widget