एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: वाघा बॉर्डर बंद करुनही दिल्लीतील पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा अट्टहास; भारताकडे मागितली एक परवानगी

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध पाच मोठे निर्णय घेतले. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांनी पुढील 48 तासांत भारत सोडावा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. तसेच नवी दिल्लीमधील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. मात्र पाकिस्तानी उच्च आयोगातील अधिकाऱ्यांचा वाघा बॉर्डरवरूनच जाण्याचा अट्टहास असल्याची माहिती समोर आली आहे. 

पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडली आहे, ते 1 मे 2025 पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या भारताकडून वाघा बॉर्डरवरील येणे-जाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यानंतरही पाकिस्तानी उच्च आयोगातील अधिकाऱ्यांचा वाघा बॉर्डरवरूनच जाण्याचा अट्टहास करत आहे. पाकिस्तानने भारताकडून वाघा बॉर्डरवरून स्वतःच्या अधिकाऱ्यांना जाण्यासाठी भारताकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे भारताकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लष्कराच्या कार्यक्रमात शाहबाज शरीफ यांच्या बढाया-

खाण्यापिण्याचे वांधे असलेल्या पाकिस्तानकडून भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीनं धमक्या दिल्या जात आहे. पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांच्या बेताल वक्तव्यातून पाकिस्तानची बेचैनी दिसून येत आहे. सिंधू नदीचं पाणी अडवल्यामुळं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला जाणार असल्यानं पाकिस्तानी नेते अशी वक्तव्यं करत आहेत. भारतानं पाणी अडवलं तर संपूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देऊ, असं पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले आहे. 

वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय-

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारची एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्ताविरोधात 5 मोठे निर्णय घेत 5 तगडे धक्के पाकिस्तानला देण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधू जल करारावर स्थगिती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना मंजूर केलेला भारतातील व्हिसा रद्द करण्यात येत आहे. तसेच, भारतातील पाकिस्तान दुतावासाच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानची व्यापाराच्या दृष्टीने कोंडी करण्याची रणनीती भारताने आखली असून आजच्या बैठकीतील निर्णयाचा दूरगामी परिणाम भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर होणार आहे. 

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: अटारी-वाघा बॉर्डरवर गर्दी; आतापर्यंत किती पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडला?, आकडेवारी आली समोर

महत्त्वाच्या बातम्या

Pranit More: मला एक संधी द्या...प्रणित मोरेचा माफीनामा; शोमधील वादावर अखेर स्पष्टीकरण, माफी मागत काय काय म्हणाला?
मला एक संधी द्या...प्रणित मोरेचा माफीनामा; शोमधील वादावर अखेर स्पष्टीकरण, माफी मागत काय काय म्हणाला?
Rajendra Pawar On Rohit Pawar: मी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय, राजेंद्र पवार भावूक, आंदोलनस्थळावरुन म्हणाले, सरकार धुंदीत धुंद!
मी रोहितला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय, राजेंद्र पवार भावूक, आंदोलनस्थळावरुन म्हणाले, सरकार धुंदीत धुंद!
Maharashtra Live News Updates: मुंबईत बोगस जन्मदाखले दिल्याची धक्कादायक बाब उघड; उपजिल्हाधिकारीसह दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
Maharashtra Live News Updates: मुंबईत बोगस जन्मदाखले दिल्याची धक्कादायक बाब उघड; उपजिल्हाधिकारीसह दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
Pankaj Bhoyar : प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ होण्याच्या शक्यता; गृह विभागाकडून यापूर्वीच्या सर्व व्हिडीओंची चौकशी होणार, पंकज भोयर यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले...
प्रणित मोरेच्या अडचणीत अधिक वाढ होण्याच्या शक्यता; गृह विभागाकडून यापूर्वीच्या सर्व व्हिडीओंची चौकशी होणार, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले...

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : भारताच्या जहाजावरील हल्ल्यात तीन निष्पाप भारतीयांचा मृत्यू, ट्रम्प यांची इराणवर आरोपांची तोफ, अखेर अमेरिकेला इराणनं आरसा दाखवला
इराणच्या ड्रोनकडून भारताच्या जहाजावर हल्ला, ट्रम्प यांचा अजब दावा, इराणनं सर्व आरोप फेटाळले 
Ambadas Danve : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
West Bengal Politics : खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
Vaibhav Sooryavanshi: वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
वैभवच्या खेळीने जगाला धडकी भरली असताना आता अवघ्या 10 वर्षीय लहान भावाचा सुद्धा शतकी धडाका! तब्बल 21 चौकार ठोकले; धाकल्याचा खेळ पाहून वडिलांनी केली भविष्यवाणी
Virat Kohli on Kane Williamson: केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
Trinamool Congress: ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
ममतांच्या पराभवानंतर अवघ्या 14 दिवसांतच तृणमुलचे दोन तुकडे! आता फुटलेल्या खासदारांची नावे समोर; सायोनी घोष, गुजरातमधून बंगालला नेत खासदारकी दिलेला युसूफ पठाण सुद्धा त्याच यादीत
West Bengal : बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
बंगाल निवडणुकीत वापरलेले 4000 EVM जळून खाक, सरकारी इमारतीला आग, घातपाताचा संशय
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा; विधिमंडळात येणार विधेयक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Embed widget