एक्स्प्लोर

Sanjay Raut : "निवडणूक आली की हा माणूस रडतो", संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला

Nashik News : काळाराम मंदिरात येवून साफसफाई करता, हे ढोंग काय करतात? राम मंदिर झाल्याने सर्व आनंदी होते, हा माणूस रडतो. निवडणूक आली की हा माणूस रडतो, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. 

sanjay Raut नाशिक : काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) येवून साफसफाई करता, हे ढोंग काय करतात? राम मंदिर झाल्याने सर्व आनंदी होते, हा माणूस रडतो. निवडणूक आली की हा माणूस रडतो, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना नाशिकमध्ये लगावला आहे. 

आजची विराट सभा आहे. अयोध्येतून प्रभू श्रीराम आपल्याला आशीर्वाद देत आहेत. प्रभू श्रीराम हे सत्य वचन होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलताय. नाशिकला येऊन मोदी कांदा प्रश्न सोडवतील असे म्हटले,पण शेतकऱ्यांचा प्रश्न काही सोडवला नाही. पुलवामा झाले तेव्हा मोदी रडले नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तेव्हा मोदी रडले नाही. घरोघरी अक्षता वाटत आहेत, आहो अक्षता कसल्या वाटतात, आमचे 15 लाख रुपये द्या, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. 

फेकनाथ मिंधेंना नाशिकमध्ये आलो तर मिरच्या झोंबल्या

संजय राऊत पुढे म्हणाले की, परवा मोदी आले शेतकऱ्यांना अटक केली, असे जुलमी राज्य उलथवून टाका. उद्धव ठाकरे यांना राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व द्यायचे आहेत. शिवसेना एकच आहे ती बाळासाहेब यांची आहे. शिवसेना मिंध्यांची नाही. फेकनाथ मिंधेंना आपण नाशिकमध्ये आलो तर मिरच्या झोंबल्या. आता मिरच्या झोंबल्या ठेचा अजून आता जायचा आहे. 

गद्दारांना 50 फूट खाली गाडा

सरकारमध्ये असताना तुम्ही जे चरत होतात, ते खोके पक्ष निधी म्हणून शिवसेनेच्या तिजोरीत जमा करा. 50 खोके एकदम ओके,  या गद्दारांना 50 फूट खाली गाडा म्हणजे कोणी गद्दारी करणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी शिंदे गटाला लगावला. 

भास्कर जाधवांचा हल्लाबोल 

रश्मी वाहिनी आज जशा बसल्या आहेत. अशाच मा साहेब बसायच्या, उद्धव ठाकरेंवर मोठी शस्त्रक्रिया झाली. आदित्य ठाकरेंवर अनेक आरोप झाले. तेव्हा देखील वहिनी भक्कमपणे उभ्या होत्या. वाहिनी तुम्ही आता बाहेर पडले पाहिजे, असे अनेक महिलांचे म्हणणे आहे. वाहिनी विश्वासघात झालाय, गद्दारी केलीये. त्यांना आता गाडल्याशिवाय राहायचे नाही, अशी जहरी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. 

आणखी वाचा 

Nashik News : "मराठी माणसाच्या अस्मितेसाठी लढणार", ठाकरे गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनात 'हे' ठराव एकमताने मंजूर

Sanjay Raut : "शिवसेना नसती तर अयोध्येत काल रामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती"; नाशकात संजय राऊत कडाडले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget