एक्स्प्लोर

Nandurbar News: नंदुरबारच्या युसूफभाईंनी रस्त्यावर पडलेला 100 किलो नायलॉन मांजा केला गोळा; 15 वर्षांपासून निभावतात सामाजिक दायित्व

Nandurbar News: मांजामुळे जखमी झालेल्या पक्षाच्या यातना सहन न झाल्याने त्यांनी संक्रांतीनंतर पाच दिवस आपला व्यवसाय सोडून मांजा गोळा करतात आणि तो नष्ट करण्याचे काम करतात.

नंदुरबार:  देशासह राज्यात मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti) सण मोठ्या उत्साहात साजरा झाला, मात्र दुसरीकडे नॉयलॉन मांजाच्या (Nylon manja) वापरामुळे अनेक नागरिक जखमी झाले. तर प्राणी, पक्षांना आपला जीव गमवावा लागला.  पतंगोत्सव उत्साहात साजरा होत असताना नायलॉन मांजामुळे पशू-पक्ष्यांसह माणसांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी नंदुरबारातील युसूफ खान  यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी  शहरात फिरून तब्बल 100 किलो मांजा गोळा केला. फक्त गोळा केला नाही तर तो नष्ट देखील केला आहे.  केवळ यंदाच नाही तर ते गेल्या 15 वर्षांपासून मांजा गोळा करून सामाजिक दायित्व निभावत आहेत.

संक्रांत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा केला जातो. साजऱ्या केल्या जाणाऱ्या पतंगोत्सवात कापलेल्या  पतंगांचा मांजा रस्त्यावर पडतो किंवा झाडाझुडपांमध्ये अडकतो. अर्धवट राहिलेल्या मांजामुळे अनेक  पक्षी आणि नागरीक जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.  नंदुरबार शहरातील पानटपरी चालक असलेल्या युसुफभाईंच्या मनावर परिणाम करून गेली.  मांजामुळे जखमी झालेल्या पक्षाच्या यातना सहन न झाल्याने त्यांनी संक्रांतीनंतर पाच दिवस आपला व्यवसाय सोडून मांजा गोळा करतात आणि तो नष्ट करण्याचे काम करतात.

नंदुरबर जिल्ह्यात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात  साजरा होतो. मात्र या काळात पतंग कापल्यानंतर मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा झाडावर अडकतो किंवा रस्त्याचाकडेला जाऊन पडतो. त्यामुळे रस्त्याने जाणारे येणाऱ्या जखमी झाले आहेत. 15 वर्षापूर्वी  युसुफ भाईने जखमी पक्षी पहिला आणि मांजामुळे झालेल्या आपघातात जखमी झालेले नागरिक पाहिले आणि त्या दिवसापासून त्यांनी संकल्प केला.  संक्रांतीनंतर पाच दिवस शहरातील कानाकोपऱ्यात फिरून मांजा गोळा करतात आणि नष्ट करतात. सरकारने नायलॉन मांजा आणि त्यासोबत इतर घातक मांज्यांवर बंदी घातलेली असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात. मांजा सापडतोच कसा असा सवाल युसूफभाई उपस्थित करतात. संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी शंभर किलो मांजा गोळा करून नष्ट केला आहे.  सरकारने पर्यावरणाला घातक असलेल्या मांजा निर्मितीवरच बंदी घालावी अशी मागणी युसुफ भाई करतात. 

 एखादी घटना मानवी मनावर इतकी परिणाम करून जाते की, त्यातून एक मोठं काम उभे राहते.  नंदुरबारच्या युसुफ भाईच्या संदर्भात पान टपरी चालक असलेल्या युसुफ भाई पर्यावरणपूरक काम करत असताना पाच दिवस आपला व्यवसाय बंद ठेवत हे कार्य करत असतात. एखाद्या चांगल्या कामात आर्थिक परिस्थिती आड येत नसल्याचे त्यांनी दाखवून दिलं आहे.

संबंधित बातम्या :

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कोण राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
हेमाचं लग्न जितेंद्रशी ठरताच धर्मेंद जितेंद्रची गर्लफ्रेंड घेऊन हेमाच्या घरात अन् पहिल्या बायकोचा विरोध होताच थेट इस्लाम कबुल केला! खराखुरा फिल्मी ड्रामा नेमका घडला तरी कसा?
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
Embed widget