एक्स्प्लोर

Vegetables Price in Mumbai : मुंबईत टोमॅटो-लिंबूच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घेऊया इतर भाज्यांचे आजचे भाव

Vegetables Price in Mumbai : मुंबईत टोमॅटो-लिंबूच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे आजचे ताजे भाव जाणून घेऊया

Vegetables Price in Mumbai : मुंबईत भाज्यांचे भाव वाढले आहेत. भाजीपाल्याचे दर वाढल्याने अनेक गोष्टी लोकांच्या ताटातून गायब झाल्या आहेत. दुसरीकडे सरकारी आकडे बघितले तर बहुतांश भाज्या दुप्पट भावाने विकल्या जात आहेत. मुंबईत टोमॅटोचा भाव अजूनही 50 रुपयांच्या वरच आहे, तर लिंबाचा दरही कमाली वाढला आहे. मुंबईतील बाजार, किरकोळ आणि मॉलमधील प्रमुख भाज्यांचे आजचे भाव काय आहेत ते येथे जाणून घेऊया

भाजीपाल्याचा किलोचा भाव

भाजीपाला  बाजारभाव  किरकोळ भाव  मॉल किंमत
बटाटा        28 रु.         32-36 रु.         34-46
टोमॅटो        51 रु.        59-65 रु.         61-84 रु
कांदा         18 रु.         21-23 रु.         22-30 रु
कोबी         28 रु.         32-36 रु.         34-46
शिमला मिरची 30 रु.    35-38 रु.         36-50
कारलं         33 रु.        38-42 रु.         40-54 रु. 
लौकी          27 रु.        31-34 रु.         32-45 रु
कोबी          23 रु.        26-29 रु.          28-38
गाजर          43 रु.        49-55 रु.          52-71रु.
कोथिंबीर     11 रु.        13-14 रु.          13-18 रु
काकडी       15 रु.        17-19 रु.          18-25 रु
लसूण          75 रु.        86-95 रु.          90-124 रु
आले           39 रु.         45-50 रु.          47-64 रु.
लिंबू            64 रु.         74-81 रुपये      77-106 रु.

 

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Monsoon : राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी प्रतीक्षा, खरीपाच्या पेरणीला सुरुवात होणार 

Maharashtra ssc 10th result 2022 live : धाकधूक वाढली, आज दहावीचा निकाल!

 

 

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana News : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची ऐशीतैशी; आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची ऐशीतैशी; आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana News : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची ऐशीतैशी; आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची ऐशीतैशी; आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
Embed widget