एक्स्प्लोर

एक कॅमेरा शहरासाठी... वसई-विरार पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

‘एक कॅमेरा शहरासाठी’ या मिशनची संकल्पना नव्याने नियुक्त झालेले अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांची आहे.

वसई : वसई-विरार पोलिसांनी शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक कॅमेरा शहरासाठी’ या अनोख्या मिशनची सुरुवात केलीय. या मिशनमध्ये त्यांनी शहरातील दुकानदार, मॉल्स, बॅंका आणि सोसायट्यांना यांना आपल्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्याचं आवाहन केलंय. मात्र एक कॅमेरा रस्त्याच्या दिशेने फिरवण्याचं आवाहनही केलंय. या संकल्पनेचं वसई-विरारमधील नागरीकांनीही स्वागत केलंय. वसई-विरार शहराची जवळपास 30 लाख लोकसंख्या आणि एका पोलीस ठाण्याचा गुन्ह्याचा आलेख हा महाराष्ट्रातील एका जिल्ह्याएवढा आहे, अशा वसई-विरार शहरात सात पोलीस ठाणे आहेत. मात्र झपाट्यानं  शहरीकरण वाढणाऱ्या या शहरात चेन स्नॅचिंग, पोलीस बनून तोतयागिरी, मोटार कार चोरी, चोरी, दरोडा, खून, बलात्कार यांसारख्या गुन्ह्याचा आलेख वाढतच जातोय. त्यातच पोलिसांची कमी संख्या आणि त्यातच वाढत जाणारी टेक्नॉलॉजी यामुळे या टेक्नॉलॉजीचा फायदा गुन्हे उघडकीस आणण्यासाठी करण्यासाठी पोलिसांना एक नामी शकल्ल लढवली आहे. ‘एक कॅमेरा शहरासाठी’ या मिशनची संकल्पना नव्याने नियुक्त झालेले अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांची आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे शांतता कमिटी मिटिंग, मोहल्ला कमिटी मिटिंग, गणेशोत्सव मिटिंग, तसेच दुकान, मॉलमध्ये जाऊन व्यापारी वर्गाला आपल्या दुकानात स्वतःच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेला कॅमेऱ्यात एक कॅमेरा शहराच्या दिशेने लावण्याच आवाहन करत आहेत. त्याला व्यापारी वर्गानेही खुल्या मनाने मदत करण्याच ठरवलं आहे. अप्पर पोलीस अधिक्षक यांनी ही संकल्पना प्रथम अकोला शहरात राबवली होती. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला होता आणि नव्याने वसई-विरार शहराचा पदभार घेतल्यावर विजयकांत सागर यांनी ‘एक कॅमेरा शहरासाठी’ ही संकल्पना वसई विरार शहरासाठी राबवायची ठरवली. सध्या वसई विरार शहरात दिडशेहून अधिक व्यापारी गृहनिर्माण संस्था, शाळा कॉलेज यांनी एक कॅमेरा हा रस्त्याच्या दिशेने लावला आहे. नव्याचे नऊ दिवस राहू नये म्हणून, प्रत्येकाने लावले कॅमेराची देखभाल किंवा ते व्यवस्थित आहेत का याचीही तपासणी पोलीस करणार आहेत. कारण याच सीसीटीव्हीच्या मदतीतून गुन्हेगार पकडण्यात पोलिसांना मोठी मदत मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget