एक्स्प्लोर

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरूवात, रहिवाशांसाठी आनंदाचा आणि भावनिक दिवस

आजपासून बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले. यासाठी बीडीडीची पहिली इमारत आज पाडण्यास सुरूवात झाली.

मुंबई : आजचा दिवस हा बीडीडीवासीयांसाठी भावनिक आणि आनंदाचा दिवस आहे. कारण आजपासून बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले. यासाठी बीडीडीची पहिली इमारत आज पाडण्यास सुरूवात झाली. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे नायगावं येथे उपस्थित होते. इंग्रजांचे कारागृह ते गिरणी कामगारांचं नंदनवन असा प्रवास या चाळींनी अनुभवला आहे. या सर्व इमारतींना जवळपास 100 वर्ष झाली आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या घरांशी येथील नागरिकांचे नातेसंबंध होते. 

सध्या नायगावात या इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्याचं भूमिपूजन काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. 1995 च्या युती सरकारच्या काळापासून या चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा पुढे आला होता. आता महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात या कामाला सुरुवात होत आहे. पाडण्यात येमाऱ्या या दोन्ही इमारतींना 100 वर्षाची परंपरा होती. या इमारती पाडण्याच्या वेली मोठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी येथील रहिवाशांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी अनेक येथील रहिवाशांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहायला मिळाले. कारण कित्येक वर्षापासूनचे त्यांचे ऋणाणुबंध जुळले होते.

आता येथील रहिवशांना 500 चौरस फुटाची नवीन घरे मिळणार आहेत. नागरिकांच्या अनेक पिढ्या या इमारतींमध्ये गेल्या आहेत. अनेक दिवसांपासून ते छोट्या घरांमध्ये राहत होते. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यांच्या या मागण्यांवर राज्य सरकारने निर्णय घेऊन अखेर कामाला सुरूवात केली आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास साधारणत 7 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. 7 वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे. 7 वर्षात पूर्णपणे कायापालट केला जाणार आहे. या ठिकाणी सफाई कर्मचारी, गिरणी कामगार राहत होते. 

ही उज्वल भविष्याची नांदी असून, यशाचा एक टप्पा पूर्ण केल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. कारण आता 107 चौरस फुटाच्या घरांमधून ते नागरिक 500 फुटांच्या घरांमध्ये राहायला जाणार आहेत. सध्या महाविकास आघाडी चांगले काम करत आहे. महाराष्ट्रातील गरीब नागरिकांच्या पाठीशी आमच सरकार उभे असल्याचे यावेळी आव्हाड म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू, दोन जणांना अटक, काही दिवसांपासून इमारत धोकादायक असल्याची माहिती  
मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू, दोन जणांना अटक, काही दिवसांपासून इमारत धोकादायक असल्याची माहिती  
Vasai Virar Rain : वसई-विरार नालासोपारा पाण्यात, रेल्वे ठप्प; जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅकवरून नागरिकांचा पायी प्रवास!
वसई-विरार नालासोपारा पाण्यात, रेल्वे ठप्प; जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅकवरून नागरिकांचा पायी प्रवास!

व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Amit Thacekray: काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलंय तुम्ही? लाजा नाही वाटत? तोंडावर लोक मरतायत आणि पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडताहेत, निर्लज्जपणे चालूय; अमित ठाकरेंचा प्रहार
Devendra Fadnavis on Rain: मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस
मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस
Missing Link Landslide: देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकचा प्रत्यक्ष आढावा घ्यायला विश्वासू शिलेदार पाठवला, शिवेेंद्रराजे भोसले यांच्याकडून वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट
फडणवीसांचा विश्वासू शिलेदार मिसिंग लिंकवर पोहोचला,शिवेेंद्रराजे भोसले यांच्याकडून वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी
धुळ्यात ST बस अन् ट्रेलरची धडक, ड्रायव्हर फरार; सुदैवाने प्रवासी बचावले, बसचालक गंभीर जखमी
Embed widget