एक्स्प्लोर

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरूवात, रहिवाशांसाठी आनंदाचा आणि भावनिक दिवस

आजपासून बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले. यासाठी बीडीडीची पहिली इमारत आज पाडण्यास सुरूवात झाली.

मुंबई : आजचा दिवस हा बीडीडीवासीयांसाठी भावनिक आणि आनंदाचा दिवस आहे. कारण आजपासून बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले. यासाठी बीडीडीची पहिली इमारत आज पाडण्यास सुरूवात झाली. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे नायगावं येथे उपस्थित होते. इंग्रजांचे कारागृह ते गिरणी कामगारांचं नंदनवन असा प्रवास या चाळींनी अनुभवला आहे. या सर्व इमारतींना जवळपास 100 वर्ष झाली आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या घरांशी येथील नागरिकांचे नातेसंबंध होते. 

सध्या नायगावात या इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्याचं भूमिपूजन काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. 1995 च्या युती सरकारच्या काळापासून या चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा पुढे आला होता. आता महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात या कामाला सुरुवात होत आहे. पाडण्यात येमाऱ्या या दोन्ही इमारतींना 100 वर्षाची परंपरा होती. या इमारती पाडण्याच्या वेली मोठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी येथील रहिवाशांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी अनेक येथील रहिवाशांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहायला मिळाले. कारण कित्येक वर्षापासूनचे त्यांचे ऋणाणुबंध जुळले होते.

आता येथील रहिवशांना 500 चौरस फुटाची नवीन घरे मिळणार आहेत. नागरिकांच्या अनेक पिढ्या या इमारतींमध्ये गेल्या आहेत. अनेक दिवसांपासून ते छोट्या घरांमध्ये राहत होते. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यांच्या या मागण्यांवर राज्य सरकारने निर्णय घेऊन अखेर कामाला सुरूवात केली आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास साधारणत 7 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. 7 वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे. 7 वर्षात पूर्णपणे कायापालट केला जाणार आहे. या ठिकाणी सफाई कर्मचारी, गिरणी कामगार राहत होते. 

ही उज्वल भविष्याची नांदी असून, यशाचा एक टप्पा पूर्ण केल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. कारण आता 107 चौरस फुटाच्या घरांमधून ते नागरिक 500 फुटांच्या घरांमध्ये राहायला जाणार आहेत. सध्या महाविकास आघाडी चांगले काम करत आहे. महाराष्ट्रातील गरीब नागरिकांच्या पाठीशी आमच सरकार उभे असल्याचे यावेळी आव्हाड म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026 Mahayuti Manifesto: पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती ते लाडक्या बहिणींना बेस्टमध्ये 50 टक्के सवलत; महायुतीकडून मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस
पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती ते लाडक्या बहिणींना बेस्टमध्ये 50 टक्के सवलत; महायुतीकडून मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस
तब्बल 130 च्या स्पीडने आलिशान कार डंपरमध्ये घुसून तीन ठार; 6 एअर बॅग असूनही माजी गृहमंत्र्यांची लेक मागच्या सीटवरून थेट बोनेटवर येत डंपरवर आदळली, मृतात काँग्रेस नेत्याचा मुलाचाही समावेश
तब्बल 130 च्या स्पीडने आलिशान कार डंपरमध्ये घुसून तीन ठार; 6 एअर बॅग असूनही माजी गृहमंत्र्यांची लेक मागच्या सीटवरून थेट बोनेटवर येत डंपरवर आदळली, मृतात काँग्रेस नेत्याचा मुलाचाही समावेश
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Eknath Shinde Majha Katta :मुंबई,श्रेयवाद,ठाकरे बंधू ते महायुती! एकनाथ शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026 Mahayuti Manifesto: पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती ते लाडक्या बहिणींना बेस्टमध्ये 50 टक्के सवलत; महायुतीकडून मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस
पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती ते लाडक्या बहिणींना बेस्टमध्ये 50 टक्के सवलत; महायुतीकडून मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस
तब्बल 130 च्या स्पीडने आलिशान कार डंपरमध्ये घुसून तीन ठार; 6 एअर बॅग असूनही माजी गृहमंत्र्यांची लेक मागच्या सीटवरून थेट बोनेटवर येत डंपरवर आदळली, मृतात काँग्रेस नेत्याचा मुलाचाही समावेश
तब्बल 130 च्या स्पीडने आलिशान कार डंपरमध्ये घुसून तीन ठार; 6 एअर बॅग असूनही माजी गृहमंत्र्यांची लेक मागच्या सीटवरून थेट बोनेटवर येत डंपरवर आदळली, मृतात काँग्रेस नेत्याचा मुलाचाही समावेश
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
'कारमध्ये बसेपर्यंत पाठीवर अक्षरशः नखांचे ओरखडे .., चित्रगंदानं सांगितला चाहत्यांच्या टोकाच्या वेडेपणाचा भयानक अनुभव
'कारमध्ये बसेपर्यंत पाठीवर अक्षरशः नखांचे ओरखडे .., चित्रगंदानं सांगितला चाहत्यांच्या टोकाच्या वेडेपणाचा भयानक अनुभव
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Embed widget