एक्स्प्लोर

तुर्तास मुंबईत अतिरिक्त सशस्त्र दलांची गरज नाही : हायकोर्ट

वांद्रे रेल्वे स्थानकावरील एका घटनेतून अंदाज बांधणं चूकीचं, परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात. कोरोनच्या पार्श्वभूमीवर सध्या सारा समाज एका अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहे : हायकोर्ट.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर जमलेल्या गर्दीच्या एका प्रकरणामुळे मुंबईत अतिरिक्त सशस्त्र दलाला पाचारण करावे असा अंदाज बांधला जाऊ शकत नाही. असं स्पष्ट करत हायकोर्टानं म्हटलंय की, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सगळेच एका अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जात आहोत. राज्य सरकार आणि संबंधित विभाग परिस्थिती नियंत्रणात ठेवून आहेत. 14 एप्रिलच्या घटनेनंतरही प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे वांद्र्यातील एका घटनेतून सशस्त्र दल मुंबईत उतरविण्याची तुर्तास गरज नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने याचिकाकर्त्यंची मागणी फेटाळून लावत दिलासा देण्यास नकार दिला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात टाळेबंदी लागू असताना 14 एप्रिल रोजी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर सुमारे तीन हजार परप्रांतीय मजूर एकत्र आले आणि त्यांनी गावी जाऊ द्या, असा हट्ट धरला होता. त्याविरोधात खार, वांद्रे आणि माहिम परिसरात राहणा-या तीन स्थानिक रहिवाशींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अशा प्रकाराच्या घटना वारंवार घडल्यास कोविड-19 चा प्रसार अधिक मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणी राज्य सरकारने लष्कर अथवा अतिरिक्त सशस्त्र दलाला तैनात करावे आशी प्रमुख मागणी याचिकेतून करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र; उद्या निर्णय होणार

स्थानिक रहिवाश्यांची याचिका

मुंबईतील कोरोनाबाधित रेड झोनमध्ये स्थानिक प्रशासकीय विभागीय अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी सैन्यदलास तैनात करावे. तसेच गरज भासल्यास मुंबईत केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) यांच्यासह सशस्त्र दलांच्या उपलब्धतेबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत. अशी मागणीही याचिकाकर्त्यांच्या वतीनं करण्यात आली होती. त्याचबरोबर वांद्रे जमावबंदी मोडल्या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणीही त्यांनी कोर्टाकडे केली आहे. राज्य सरकाकडून याला उत्तर देताना स्पष्ट करण्यात आलं की, त्या घटनेनंतर गर्दीला तेथून तात्काळ हटविण्यात आले होते. तसेच स्थलांतरित मजूरांना टाळेबंदी संपेपर्यंत त्यांच्या खाण्या-पिण्याची, निवार्यांची सोय करण्यात आल्याचे सांगत राज्य सरकारने याचिकाकर्त्यांच्या या मागणीला विरोध केला.

CM Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी महाविकासआघाडीचा प्लॅन बी तयार? स्पेशल रिपोर्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asim Sarode : राज ठाकरेंना पोलिसांनी समज द्यावी, गुन्हा नोंद होऊ शकतो; नसरापूर प्रकरणावर असीम सरोदे काय म्हणाले? 
राज ठाकरेंना पोलिसांनी समज द्यावी, गुन्हा नोंद होऊ शकतो; नसरापूर प्रकरणावर असीम सरोदे काय म्हणाले? 
SRPF : मोठी बातमी,अखेर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ अंतर्गत घेण्यात आलेली भरती स्थगित,एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ अंतर्गत घेण्यात आलेली भरती स्थगित,एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार
राक्षसी वृत्तीचा कारभार, फडणवीसांचं सरकार आपटावंच लागेल; जरांगे पाटलांचा हल्लाबोल, बंगालच्या निकालावरही संशय
राक्षसी वृत्तीचा कारभार, फडणवीसांचं सरकार आपटावंच लागेल; जरांगे पाटलांचा हल्लाबोल, बंगालच्या निकालावरही संशय

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
Embed widget