एक्स्प्लोर

मुंबईतल्या 499 धोकादायक इमारतींची यादी जाहीर

यंदा मुंबई महापालिकेने मुंबईतल्या तब्बल 499 इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे.

मुंबई : दरवर्षी पावसाळा येतो तेव्हा सुखद सरींसोबतच दुःखद दुर्घटनांच्या बातम्यादेखील आणतो. पुण्यातील कोंढव्यातील दुर्घटना, मालाडमध्ये पडलेली भिंत, चिपळूणमध्ये फुटलेलं धरण यांसारख्या दुर्घटनांनी यंदाच्या पावसाळ्यातल्या पहिल्या काही दिवसांतच दुर्घटनांचं सत्र सुरु केलं आहे. मुंबईत दर पावसाळ्यात एखादी जुनी इमारत, एखादी सुरक्षाभिंत कोसळते आणि त्याखाली अनेक जीव दबले जातात. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी किंवा दरम्यान महापालिकेकडून काही धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. यंदा मुंबई महापालिकेने मुंबईतल्या तब्बल 499 इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यापैकी जवळपास 390 इमारतींमधील रहिवाशांना पावसाळ्यात मोठा धोका आहे. धोकादायक इमारतींपैकी केवळ 68 इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. धोकादायक इमारतींविषयी अधिक माहिती मुंबईत अतिधोकादायक वर्गात मोडणाऱ्या 499 इमारती आहेत अतिधोकादायक इमारतींपैकी एकही इमारत पूर्णत: पाडण्यात आलेली नाही. 54 धोकादायक इमारती रहिवाशांनी कोणतीही हरकत न घेता रिकाम्या केल्या आहेत. 14 इमारती रहिवाशांनी रिकाम्या केल्या आहेत. परंतु या इमारती तोडण्याची परवानगी न्यायालयाने दिलेली नाही. 174 धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी महापालिकेच्या कारवाईविरोधात न्यायालयाकडून स्थगिती मिळवली आहे. 65 इमारतींचे पाणी आणि वीज महापालिकेने कापली आहे. तरीदेखील लोक तिथे राहत आहेत. ...म्हणून इमारत धोकादायक असली तरी, रहिवाशी इमारत रिकामी करत नाहीत न्यायाप्रविष्ट प्रकरणे, जुन्या इमारतींचे वाद, विकासकांकडून केली जाणारी अडवणूक, फसवणूक आणि ट्रान्झिस्ट कॅम्पचा सामान्यांनी घेतलेला धसका या कारणांमुळे इमारत कितीही जर्जर झालेली असली तरी अनेक रहिवासी जागा सोडून जात नाहीत. त्यातच, मुंबईत मोक्याच्या जागांना सोन्याचा भाव आहे. मोक्याच्या ठिकाणची जागा सोडली तर पुन्हा त्या जागी घर घेणे परवडणारे नाही, त्यामुळे रहिवासी राहती जागा सोडण्यास तयार होत नाहीत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
Embed widget