एक्स्प्लोर

राज्यपालांच्या वक्तव्यावर गुजराती-राजस्थानी व्यापाऱ्यांना नेमकं काय वाटतं? त्यांचे योगदान काय? इतिहास काय सांगतो? 

Bhagat Singh Koshyari controversial statement :  मुंबई आर्थिक राजधानी गुजराती राजस्थानीमुळे झाली, यात या व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे आणि हे जर गेले तर सगळा मुंबईतील पैसे जातील असं त्यांनी म्हटलं. प

Bhagat Singh Koshyari controversial statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वक्तव्य केले आणि वादाला (Bhagat Singh Koshyari controversial statement) सुरुवात झाली. मुंबई आर्थिक राजधानी गुजराती राजस्थानीमुळे झाली, यात या व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे आणि हे जर गेले तर सगळा मुंबईतील पैसे जातील असं त्यांनी म्हटलं. पण खरंच गुजराती-राजस्थानी लोकांचा मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा प्राप्त करून देण्यात कितपत योगदान आहे ? आणि राज्यपाल यांच्या या वक्तव्यावर गुजराती-मारवाडी राजस्थानी व्यापार्यांना  नेमकं काय वाटतं. 

महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली, तेव्हा मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा प्राप्त होण्यासाठी मराठी माणसाचा स्थानिकांचा योगदान मोठं आहे. आता त्यात राजस्थानी गुजराती लोकांच्या योगदानाला सुद्धा नाकारता येणार नाही. पण फक्त हे योगदान राजस्थानी आणि गुजराती यांचच असल्यासारखं राज्यपालांच्या वक्तव्यावरून दिसतं. आणि म्हणूनच या वक्तव्याचे समर्थन गुजराती राजस्थानी व्यापारी सुद्धा करत नाहीत.  

मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे, इथे प्रत्येक भाषिक जमातीचा व्यक्ती राहतो व्यापार करतो त्यामुळे या सगळ्यांचे योगदान आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे... राजस्थानी गुजराती व्यापारी उद्योगधंद्यात जरी असले तरी मराठी माणूस खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करतो. फक्त मराठीच नाही तर इतर समाजाचे व्यापारी सुद्धा एकत्रित येतात आणि त्यामुळेच आर्थिक राजधानीचा दर्जा मुंबईला प्राप्त होतो. आणि हे फक्त आताच नाही तर अगदी पूर्वीपासून जात पात समाज बाजूला ठेवून हे सगळे व्यापारी काम करतात. 

आता हे सगळं पाहिल्यानंतर खरंच मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात योगदान कोणाचं ? मराठी माणसाचं की मग राजस्थानी गुजराती व्यापाऱ्यांचं ? योगदान कोण्या एका समाजाचे किंवा एका भाषिक लोकांचे नाही तर हे एकत्रित मिळून सगळ्यांचे योगदान आहे... त्यामुळे राज्यपालांनी केलेले हे वक्तव्य पूर्णपणे चुकीचं असल्याचं या सर्व व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे... आणि म्हणूनच कोणीही याच समर्थन करत नाहीये. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली
India vs South Africa, 2nd T20I: बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल
राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल
Gautam Gambhir On Arshdeep Singh Video Ind vs SA 2nd T20: एकाच षटकांत 7 Wide, गौतम गंभीर संतापला; सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंग समोर येताच...
एकाच षटकांत 7 Wide, गौतम गंभीर संतापला; सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंग समोर येताच...

व्हिडीओ

Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली
India vs South Africa, 2nd T20I: बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल
राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल
Gautam Gambhir On Arshdeep Singh Video Ind vs SA 2nd T20: एकाच षटकांत 7 Wide, गौतम गंभीर संतापला; सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंग समोर येताच...
एकाच षटकांत 7 Wide, गौतम गंभीर संतापला; सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंग समोर येताच...
Weather Update: राज्यातील अनेक शहरं महाबळेश्वरपेक्षा थंड; उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोल्ड वेवचं संकट, तुमच्या भागातील परिस्थिती काय?
राज्यातील अनेक शहरं महाबळेश्वरपेक्षा थंड; उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोल्ड वेवचं संकट, तुमच्या भागातील परिस्थिती काय?
Team India : विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाची गौतम गंभीरमुळे वाट?; टीममध्ये सारखी उलथापालथ, वर्ल्डकपच्या तोंडावर अजून पक्की नाही Playing XI, नेमकं चाललंय तरी काय?
विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाची गौतम गंभीरमुळे वाट?; टीममध्ये सारखी उलथापालथ, वर्ल्डकपच्या तोंडावर अजून पक्की नाही Playing XI, नेमकं चाललंय तरी काय?
Sarangkheda Horse Market: मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
Nagpur Leopard: बिबट्याच्या भीतीनं नागपुरातील वाडी वस्त्यावर संध्याकाळी सहानंतर दार बंद; गावातील नागरिकांना खबरदारीचे मेसेज, दवंडीही पिटवली, चिमुरड्यांना घराबाहेर पडायला बंदी
बिबट्याच्या भीतीनं नागपुरातील वाडी वस्त्यावर संध्याकाळी सहानंतर दार बंद; गावातील नागरिकांना खबरदारीचे मेसेज, दवंडीही पिटवली, चिमुरड्यांना घराबाहेर पडायला बंदी
Embed widget