एक्स्प्लोर

राज्यपालांच्या वक्तव्यावर गुजराती-राजस्थानी व्यापाऱ्यांना नेमकं काय वाटतं? त्यांचे योगदान काय? इतिहास काय सांगतो? 

Bhagat Singh Koshyari controversial statement :  मुंबई आर्थिक राजधानी गुजराती राजस्थानीमुळे झाली, यात या व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे आणि हे जर गेले तर सगळा मुंबईतील पैसे जातील असं त्यांनी म्हटलं. प

Bhagat Singh Koshyari controversial statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वक्तव्य केले आणि वादाला (Bhagat Singh Koshyari controversial statement) सुरुवात झाली. मुंबई आर्थिक राजधानी गुजराती राजस्थानीमुळे झाली, यात या व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे आणि हे जर गेले तर सगळा मुंबईतील पैसे जातील असं त्यांनी म्हटलं. पण खरंच गुजराती-राजस्थानी लोकांचा मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा प्राप्त करून देण्यात कितपत योगदान आहे ? आणि राज्यपाल यांच्या या वक्तव्यावर गुजराती-मारवाडी राजस्थानी व्यापार्यांना  नेमकं काय वाटतं. 

महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली, तेव्हा मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा प्राप्त होण्यासाठी मराठी माणसाचा स्थानिकांचा योगदान मोठं आहे. आता त्यात राजस्थानी गुजराती लोकांच्या योगदानाला सुद्धा नाकारता येणार नाही. पण फक्त हे योगदान राजस्थानी आणि गुजराती यांचच असल्यासारखं राज्यपालांच्या वक्तव्यावरून दिसतं. आणि म्हणूनच या वक्तव्याचे समर्थन गुजराती राजस्थानी व्यापारी सुद्धा करत नाहीत.  

मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे, इथे प्रत्येक भाषिक जमातीचा व्यक्ती राहतो व्यापार करतो त्यामुळे या सगळ्यांचे योगदान आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे... राजस्थानी गुजराती व्यापारी उद्योगधंद्यात जरी असले तरी मराठी माणूस खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करतो. फक्त मराठीच नाही तर इतर समाजाचे व्यापारी सुद्धा एकत्रित येतात आणि त्यामुळेच आर्थिक राजधानीचा दर्जा मुंबईला प्राप्त होतो. आणि हे फक्त आताच नाही तर अगदी पूर्वीपासून जात पात समाज बाजूला ठेवून हे सगळे व्यापारी काम करतात. 

आता हे सगळं पाहिल्यानंतर खरंच मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात योगदान कोणाचं ? मराठी माणसाचं की मग राजस्थानी गुजराती व्यापाऱ्यांचं ? योगदान कोण्या एका समाजाचे किंवा एका भाषिक लोकांचे नाही तर हे एकत्रित मिळून सगळ्यांचे योगदान आहे... त्यामुळे राज्यपालांनी केलेले हे वक्तव्य पूर्णपणे चुकीचं असल्याचं या सर्व व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे... आणि म्हणूनच कोणीही याच समर्थन करत नाहीये. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विरार वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान भीषण अपघात, अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू, पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प
विरार वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान भीषण अपघात, अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू, पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला

व्हिडीओ

Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला
Sushma Andhare On Shital Mhatre : अशोक खरातवरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये ट्वीटरवॉर
Sushma Andhare on Sheetal Mhatre : खरातला पाणी देण्यासाठी रुपाली चाकणकरांची शिफारस, मग बंदूक कुणी दिली?
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rinku Singh: उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
Income Tax Update : 1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
BCCI Schedule Update : रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून टाईमटेबल जारी
रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून टाईमटेबल जारी
इराणनं होर्मुझवरून घाम फोडला असतानाच आता अरबी समुद्राच्या तोंडावर असणाऱ्या स्ट्रेटवर हल्ल्याचा इशारा! तेथून अमेरिकन एअरबेस फक्त 30 किमी अंतरावर!
इराणनं होर्मुझवरून घाम फोडला असतानाच आता अरबी समुद्राच्या तोंडावर असणाऱ्या स्ट्रेटवर हल्ल्याचा इशारा! तेथून अमेरिकन एअरबेस फक्त 30 किमी अंतरावर!
Sushma andhare on Shital Mhatre: आम्ही कधी लता वहिनी किंवा श्रीकांत शिंदेंच्या बायकोवर बोललो नाही, सुषमा अंधारेंचा शीतल म्हात्रेंना सूचक इशारा
आम्ही कधी लता वहिनी किंवा श्रीकांत शिंदेंच्या बायकोवर बोललो नाही, सुषमा अंधारेंचा शीतल म्हात्रेंना सूचक इशारा
Embed widget