एक्स्प्लोर

Air Quality Index in Mumbai : मुंबईतील सततच्या हवा गुणवत्ता निर्देशांक खालावण्याचं कारण वातावरणीय बदल?

Air Quality Index in Mumbai : मागील दोन आठवड्यांपूर्वी धुळीच्या वादळामुळे मुंबईसोबतच पुणे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील हवा गुणवत्ता खालवली होती.

Air Quality Index in Mumbai : मुंबईत सातत्यानं हवा गुणवत्ता निर्देशांक खाली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबईतील हवा प्रदूषित झाल्याचं चित्र आहे. मुंबईत सततचा हवा गुणवत्ता निर्देशांक खालावण्याचं कारण वातावरणीय बदल आहे का? असा प्रश्न आता अनेक शास्त्रज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. पश्चिम भारतातील हवा गुणवत्ता मागील तीन ते चार महिन्यांत असामान्य स्थिती बघायला मिळत आहे. प्रामुख्यानं हिवाळ्यात मुंबईसारख्या समुद्र किनारी वसलेल्या शहरालगत असे मोठेबदल आपल्याला अपेक्षित नसतात. मात्र वाऱ्यांचा वेग आणि दिशा बदलत असल्यानं मुंबईतील हवा गुणवत्ता खालावत असल्याचं चित्र आहे. 

मागील दोन आठवड्यांपूर्वी धुळीच्या वादळामुळे मुंबईसोबतच पुणे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील हवा गुणवत्ता खालवली होती. मोठ्या प्रमाणात त्यात पीएम 10 आणि पीएम 2.5 हे घटक आढळून येत होतं. अशातच आता देखील पुन्हा एकदा दुसऱ्यांदा थार वाळवंटात धुळीच्या वादळाची निर्मिती झाल्यानं ते गुजरातकडे येत आहे. कालांतरानं मुंबईसोबतच महाराष्ट्राला देखील त्याचा फटका बसतोय. 

हिवाळा आणि थंडीची परिस्थिती असल्यानं, सोबतच पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे एक ट्रफ तयार होत आहे आणि त्यामुळे हे धुळीचं वादळ गुजरात आणि मुंबईच्या वातावरणात बघायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरांमधील दृश्यमानता कमी झाली आहे.  

पाहा व्हिडीओ : मुंबईकरांची चिंता वाढली; मुंबईची हवा पुन्हा एकदा बिघडली

4 फेब्रुवारीपासून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील एअर क्वॉलिटी अति खराब श्रेणीत गेली होती. आज देखील एअर क्वॉलिटी अति खराब स्थितीत असल्याचं बघायला मिळत आहे. मात्र 8 फेब्रुवारीपासून हवेची गुणवत्ता सुधारणार असल्याचं आयआयटीम अंतर्गत येणाऱ्या सफर संस्थेचे प्रकल्प संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. गुफरान बेग यांनी सांगितलं आहे. 

डॉ. बेग यांच्या सांगण्यानुसार, "हिवाळ्यात साधारण अशी परिस्थिती बघायला मिळत नसते. एअर क्वॉलिटी मुंबई आणि आजूबाजूच्यापरिसरातील सर्वसाधारण मध्यम श्रेणीत असते राहात असते, मात्र आता ती 'अतिशय वाईट' श्रेणीत असल्याचं दिसत आहे. सातत्यानं मुंबईतील हवा प्रदूषित होत असल्यानं शास्त्रज्ञांकडून मुंबईतील हिवाळ्यातील वातावरणीय बदलांसंदर्भात अभ्यास सुरु करण्यात आला आहे."

एक्सट्रीम प्रदूषण इव्हेंट्स, हिवाळ्यात येत असलेले हे धुळीच्या कणांचे वादळ म्हणजे, असामान्य परिस्थिती आहे. त्यामुळे क्लायमेटचेंजचा हा प्रभाव असल्याचं शास्रज्ञांचं मत आहे. 

मुंबईचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक आता 314 वर गेला असून माझगावमध्ये 495, कुलाबात 302, मालाडमध्ये 361 वर गेला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 
Eknath Shinde : मोदींनी विद्यार्थ्यांच्या भावनांना प्राधान्य दिले, त्यांचे आभार मानतो; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मोदींनी विद्यार्थ्यांच्या भावनांना प्राधान्य दिले, त्यांचे आभार मानतो; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
Gunaratna Sadavarte on Mumbai Tiranga Rally: ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Embed widget