एक्स्प्लोर

Swachh Survekshan 2021: स्वछ सर्वेक्षण अभियानात मानवत नगर परिषद देशात 13 वी

Swachh Survekshan 2021: केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रानं देशात दुसरा क्रमांक पटकावलाय.

Swachh Survekshan 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केलंय. देशभरातील शहरामध्ये स्वच्छतेबाबत स्पर्धा झाली. यातच परभणीच्या मानवत नंबर परिषदेने स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत कचरामुक्त स्वछ शहर स्पर्धेत देशात 13 वा तर, मराठवाड्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. 

मानवत नगर परिषदेनं प्रशासकीय इमारतीबरोबरच शहराचा चेहरा मोहराच बदललाय. शहरातील 9 प्रभागातून ओला आणि सुका कचरा गोळा केला जातो. त्यापासून विविध 4 प्रकारचे खतं तयार केले जातात. याशिवाय शहरातील प्रत्येक घरात शौचालय दिले आहेत. तसेच सार्वजनिक शौचालय ठिकठिकाणी उभारण्यात आली.

महत्वाचे म्हणजे, ज्या ठिकाणी शहरातील नागरिक कचरा टाकण्या बरोबरच शौचाला जायचे तिथे भव्य उद्यान नगर परिषदेनें उभारली आहेत. शहारत कुठेही कचरा सापडूनही सापडत नाही. छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह सह विविध आकर्षक 3 चौक ही शहराच्या सुंदरतेत भर घालत आहेत. 

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र अव्वल
केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने शनिवारी यंदाच्या वर्षी केलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षणा’चे निकाल जाहीर केले. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रानं देशात दुसरा क्रमांक पटकावलाय. केंद्र सरकारच्या स्वच्छता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 92 पुरस्कार पटकावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केलाय. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची मान गौरवानं उंचावली असं म्हणत राज्याचं कौतुक केलंय. सांगली जिल्ह्यातील विटा, पुणे जिल्ह्यातील लोणावळा व सासवड नगरपालिकांनी अनुक्रमे पहिले तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी या नगरपालिकांचं विशेष अभिनंदन केलंय. राष्ट्रपतींच्या हस्ते विटा, लोणावळा, सासवड नगरपालिकांचा गौरव होणार आहे.  

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
Dombivli Crime : 73 वर्षीय महिलेला 'लिव्ह-इन'चं आमिष दाखवून 57 लाखांना लुटलं; भामट्यामुळे वृद्धेवर आली वृद्धाश्रमात जाण्याची वेळ!
73 वर्षीय महिलेला 'लिव्ह-इन'चं आमिष दाखवून 57 लाखांना लुटलं; भामट्यामुळे वृद्धेवर आली वृद्धाश्रमात जाण्याची वेळ!
ज्ञानेश्वर वाकडे मृत्यू प्रकरण! परळीवाल्याचे गुंड मस्तावलेत, मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप 
ज्ञानेश्वर वाकडे मृत्यू प्रकरण! परळीवाल्याचे गुंड मस्तावलेत, मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप 

व्हिडीओ

Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget