एक्स्प्लोर

लॉकडाऊनमध्ये पार पडला अनोखा ऑनलाइन विवाह सोहळा

ऑनलाइन विवाह सोहळा अगदी घरच्याघरी आईवडील आणि जवळचे मोजके नातेवाईक यांच्या उपस्थित सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून व इतरांना ऑनलाइन उपस्थित करून हा विवाह सोहळा पार पडला.

मुंबई : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह सोहळे, साखरपुडा त्यांनी पुढे ढकलले. मात्र या परिस्थितीत सुद्धा आपला विवाह सोहळा नियोजित तारखेला, वेळेला व्हावा यासाठी अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील एका जोडप्याने आपला विवाह सोहळा ऑनलाइन करायचं ठरवले. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निमंत्रण दिलं. या निमंत्रणात दिलेल्या युट्युब चॅनेल आणि फेसबुक पेजच्या लिंकद्वारे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने लग्नाला उपस्थिती लावली. इतकाच काय तर या लग्नाला ऑनलाइन अक्षदा पडत होत्या.

दिड वर्षांपूर्वी पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या किरण निंबोरे याचा श्रीगोंदा तालुक्यात राहणाऱ्या राणी डफळशी लग्न ठरलं. मात्र या मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झालं आणि हे लग्न पुढे ढकलण्याचा दोघांच्या घरच्यांनी विचार केला. मात्र, आपलं लग्न हे 27 एप्रिल दुपारी साडेचारला झालं पाहिजे असं ठरवून या जोडप्याने आपल्या आई वडील, घरच्यांना याबाबत समजून सांगितलं आणि ऑनलाइन विवाह करायचा ठरवलं. यासाठी निमंत्रण पत्रिका सोशल नेटवर्किंगवर पाठवून आमच्या लग्नाला ऑनलाइन उपस्थित रहायचं नातेवाईक आणि मित्रपरिवाला सांगितलं आहे.

हा ऑनलाइन विवाह सोहळा अगदी घरच्याघरी आईवडील आणि जवळचे मोजके नातेवाईक यांच्या उपस्थित सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून व इतरांना ऑनलाइन उपस्थित करून हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला अनेकांनी ऑनलाइन आशिर्वाद देऊन या विवाह सोहळ्याचं कौतुक केलं.

किरण निंबोरे हा पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्याने त्याला लॉकडाऊन काळात स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुण्यात अडकून पडल्याने त्यांना होणारा त्रास, अडचणी कमी करण्यासाठी त्यांच्या दोन वेळच्या जेवणाला लग्नसाठी जमा केलेले पैसे मदत म्हणून वापरणार आहे. त्यामुळे या ऑनलाइन विवाह सोहळ्याने एक सामाजिक संदेश देऊन माणुसकी दाखवून दिल्याने या विवाह सोहळ्याचं कौतुक गावात केलं जातंय.

संबंधित बातम्या :
Coronavirus | Cyber Crime | कोरोनासोबत देशासमोर सायबर क्राईमचं संकट,सायबर गुन्ह्यांमध्ये दुपटीनं वाढ

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget