एक्स्प्लोर

The Kashmir Files: द कश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर दोन गटात हाणामारी, 15 जणांना अटक

Amaravati: अमरावती जिल्ह्यात ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

Amaravati: अमरावती जिल्ह्यात ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत 15 तरुणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट पाहून परतणाऱ्या एका गटाने रस्त्यावर जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावरूनच दुसरा गट आणि चित्रपट पाहून आलेल्या या गटात जोरदार वादावादी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की या दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. 

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण अमरावती जिल्ह्यातील लाल पूल परिसरातील आहे. अचलपूर येथील एका सिनेमागृहातून चित्रपट पाहून परतणाऱ्या तरुणांच्या एका गटाने लाल पुलाजवळ येऊन जय श्री रामचे नारे लगावले. यावेळी त्याच परिसरातील आझाद नगरमध्ये राहणाऱ्या तरुणांच्या आणखी एका गटाने याचा विरोध केला. यावरून या दोन्ही गटांमध्ये मोठा वाद झाला आणि नंतर या दोन्ही गटात हाणामारी सुरू झाली. या मारामारीत अनेक तरुण जखमी झाले आहेत.

द कश्मीर फाइल्सवर बंदी घाला, विरोधी पक्षाची मागणी

द कश्मीर फाइल्स या चित्रपटाबाबत विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक लोक या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. तर जवळपास 9 राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. यातच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत काश्मिरी पंडितांच्या पलायन विरोधात आवाज उठवला आहे. 1990 मध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या पलायनवरून त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले आहेत की, जेव्हा काश्मिरी पंडितांना घरे सोडण्यास भाग पाडले जात होते, तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते राजीव गांधी यांनी तत्कालीन व्ही पी सिंग सरकारला काश्मीरमध्ये पंडित आणि शिखांवर सुरु असलेले अत्याचार थांबवा, अशी विनंती केली होती.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, 1990 मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांचे सरकार भाजपच्या पाठिंब्यावर चालत होते आणि त्यावेळी जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांनी स्थलांतरित पंडित आणि शीखांना सांगितले होते की, 'आम्ही तुम्हाला वाचवू शकत नाही. तुम्ही येथून बाहेर निघा.'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Police Suicide Cases : पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

EVM Row: 'ही तर वोट चोरी... मतदार कुठे मतदान करणार हे विचारणार?', Uddhav Thackeray आयोगावर संतापले
Alliance Talks : 'नवीन भिडूची आवश्यकता नाही' - Harshvardhan Sapkal यांचा स्पष्ट इशारा
Nashik Digital Arrest: नाशिकमध्ये 'डिजिटल अरेस्ट'चा कहर, वृद्धांना कोट्यवधींचा गंडा Special Report
Raj Thackeray vs Congress vs MNS : मविआ एक्स्प्रेसला इंजिनाची साथ; एन्ट्रीवर काँग्रेसमध्येच मतभेद? Special Report
Bachchu Kadu : बच्चू कडूंनी साथ सोडली म्हणून जागा गमावली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Suicide Cases : पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर खळबळ, गेल्या 10 वर्षांत किती IPS अधिकाऱ्यांची आत्महत्या? एक मोठं नाव महाराष्ट्राशी निगडीत
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
अखेर 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव बदलले; नवीन नावासह 16 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा; राज्य निवडणूक आयोगाची केंद्राकडे विनंती
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
'मी शाहरुखपेक्षा जास्त संघर्ष केला... ' कंगना रनौतने किंग खानशी केली तुलना, म्हणाली- मी गावातून आले ते दिल्लीचे..
राज ठाकरेंचा प्रश्न, राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर; मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट हा आमचा विषय नाही
राज ठाकरेंचा प्रश्न, राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर; मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट हा आमचा विषय नाही
देशातील महत्त्वाच्या खासगी बँकची विक्री, आशियातील मोठी डील? आखाती भारतीयांना होणार फायदा
देशातील महत्त्वाच्या खासगी बँकची विक्री, आशियातील मोठी डील? आखाती भारतीयांना होणार फायदा
मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र
मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र
Digital Arrest : डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? पोलीस असं करू शकतात का? व्हिडीओ कॉल आला तर काय कराल? जाणून घ्या नव्या फ्रॉडबद्दल A To Z माहिती
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? पोलीस असं करू शकतात का? व्हिडीओ कॉल आला तर काय कराल? जाणून घ्या नव्या फ्रॉडबद्दल A To Z माहिती
Embed widget