एक्स्प्लोर

मराठा नेत्यांनी आजवर या सर्वाधिक लोकसंख्येच्या समाजाकडे केवळ 'व्होटबँक' म्हणूनच पाहिलं : राज्य सरकार

अंतिम अहवाल सादर करताना सर्व सदस्यांनी एकमतानं निर्णय मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यापूर्वी आपापसांत चर्चा करूनच अंतिम अहवाल राज्य सरकारकडे दिला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आणण्याचं कारण नाही. असा युक्तिवाद केला.

मुंबई : निवडणुकीत मतदान करताना मतदार हे नेहमीच आपल्या समाजातील उमेदवाराला प्राधान्य देतात. म्हणूनच मराठा समाजातील पुढाऱ्यांची संख्या नेहमीच जास्त राहिली. कारण मुळातच राज्यातील लोकसंख्येत या समाजाचा टक्का हा सुरूवातीपासूनच अधिक राहिला आहे. मात्र जिथं मुस्लिम समाज आहे तिथं मुस्लिम उमेदवार, मागासवर्गीय विभागात मागासवर्गीय नेता निवडून येणं आजही स्वाभाविकच मानलं जातं. त्यामुळे नेहमी याच समाजाला राजकारणात नेहमी प्राधान्य मिळालं इतरांना नाही, हा आरोप चुकीचा आहे. आतापर्यंत या मतदारांचा राजकीय पुढाऱ्यांनी केवळ मतांसाठी उपयोग करून घेत स्वत:चा विकास साधला. मात्र आम्ही या सर्वाधिक लोकसंख्येच्या समाजाला विकासासाठी आरक्षण मिळवून दिलं, असा दावा राज्य सरकारच्यावतीनं बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.
मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. बुधवारच्या सुनावणीत राज्य सरकारतर्फे राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या समर्थनार्थ विशेष सरकारी वकील अनिल साखरेंचा यांचा युक्तिवाद सुरू आहे.
मराठा समाजातील व्यक्ती या नेहमीच सधन आणि मागासवर्गीय समाजातील व्यक्ती या नेहमीच गरीब असतात असं नाही. हा मुद्दा पटवून देताना अॅड. साखरे यांनी कोल्हापुरातील 'कोल्हापुरी चप्पल' व्यवसायाचं उदाहरण दिलं. आज या क्षेत्रातील मागासवर्गीय समाजानं आपल्या कला आणि व्यापार कौशल्यानं हा व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवलाय. त्यामुळे आज सर्व उच्चभ्रूवर्गाला परवडणाऱ्या सर्व सोयीसुविधा कोल्हापुरी चप्पलच्या व्यवसायातील ही लोकं उपभोगू शकतात. मराठे परंपरेनं लढवय्ये जरी असले तरी युद्ध नसलेल्या काळात ते शेती हा त्यांचा पारंपारिक व्यवसायच करत आलेत, असं राज्य सरकारनं सांगितलं.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात राज्य सरकारनं कोणतीही ढवळाढवळ केलेली नाही. गायकवाड आयोगातील सर्व 11 सदस्य हे समाजशास्त्रात पारंगत होते, त्यांना याविषयाची पूर्ण माहिती होती. अंतिम अहवाल सादर करताना सर्व सदस्यांनी एकमतानं निर्णय मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यापूर्वी आपापसांत चर्चा करूनच अंतिम अहवाल राज्य सरकारकडे दिला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आणण्याचं कारण नाही. असा युक्तिवाद केला.
असा युक्तिवाद होताच 'मराठा आरक्षणा संदर्भात साल 2014 पासून याचिका दाखल करून कोर्टात दाद मागणाऱ्या प्रा. बाळासाहेब सराटे यांनाच या कामात कसं काय सामावून घेतलं?', असा सवाल हायकोर्टानं राज्य सरकारला विचारला. कारण याचिकाकर्त्यांनी आपल्या युक्तिवादात सराटेंच्या सहभागावर तीव्र आक्षेप घेतला होता. यावर सराटेंच्या संस्थेकडे केवळ डेटा गोळा करण्याचं काम देण्यात आलं होतं. प्रत्यक्ष आयोगाच्या अहवाल प्रक्रियेत त्यांचा कोणताही सहभाग नाही, असं स्पष्टीकरण कोर्टाला देण्यात आलं. गुरूवारीही यासंदर्भातील राज्य सरकारचा युक्तिवाद हायकोर्टात सुरू राहिल.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
Nashik Crime News: पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget