एक्स्प्लोर

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्ती वय 58 वरुन 60 वर?

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 58 वरुन 60 करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री महिनाअखेरीस अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजाची गती वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सेवानिवृत्तीचं वय वाढल्यास त्याचा कोणताही आर्थिक भार सरकारी तिजोरीवर पडणार नाही. राज्यात सुमारे पावणे दोन लाख कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे रिटायरमेंटचं वयोमान वाढवल्यास अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे प्रशासनाचं कामकाज अधिक वेगवान होईल, असं मानलं जात आहे. राज्य सरकारच्या प्रशासनात सुमारे 19 लाख कर्मचारी पदं निर्माण करण्यात आलेली आहेत. दरवर्षी प्रशासनातून तीन टक्के कर्मचारी सेवानिवृत्त होतात. अधिकारी रिटायर झाल्यामुळे रिक्त झालेली पदं भरण्यास सरकार उत्सुक नाही. सरकारची आर्थिक ‌स्थिती चांगली नसल्यामुळे रिक्त जागांची भरती करण्याऐवजी बहुतांश विभागात माजी अधिकाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. अशाप्रकारे नियुक्ती करण्यात आलेल्या ‌अधिकाऱ्यांना अतिरि‌क्त सेवेसाठी सेवानिवृत्तीची रक्कम वजा करुन ते निवृत्त होण्याच्या दिवशी जितका पगार घेत होते तितकं वेतन दिलं जातं. याशिवाय अनेक विभागांमध्ये हंगामी किंवा कंत्राटी पद्धतीने कामं करुन घेतली जातात. मात्र सेवानिवृत्तीचं वय वाढवल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची दोन वर्षांची सेवा वाढण्यास मदत होणार आहे. तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, अरुणाचल प्रदेश आणि तेलंगणा ही सहा राज्यं वगळता देशातील 22 राज्यांमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष आहे. केरळ या एकमेव राज्यात 56 व्या वर्षी रिटायरमेंट दिली जाते. महाराष्ट्रात फडणवीस सरकार विराजमान झाल्यानंतर 2016 मध्ये सरकारी नोकर भरतीसाठी वयाची मर्यादा शिथिल करण्यात आली होती. आता शासकीय नोकरभरतीसाठीचं वय 33 वरुन 38 वर्ष करण्यात आले आहे. राज्यातील सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 58 वर्षांची गृहित धरल्यास सरकार संबंधितांना 20 वर्षात पेन्शन देणार का, असा सवाल काही संघटनांनी उपस्थित केला होता. अधिकाऱ्यांची नवीन भरती झाल्यास दोन वर्षांचं ट्रेनिंग द्यावं लागतं. हा विचार करता सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षांचे करावं, अशी मागणी कामगार संघटनांनी उचलून धरली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil Letter To Devendra Fadnavis On Student Protest: NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; बिहार आणि आसामसारखे परिपत्रक काढण्याची मागणी
NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; बिहार आणि आसामसारखे परिपत्रक काढण्याची मागणी
MPSC FDA Paper Leak: तीन महिन्यांपूर्वीं परीक्षेत 21, 222 वा नंबर अन् FDA च्या परीक्षेत थेट पहिल्या शंभरात स्थान, 'त्या' तीन विद्यार्थ्यांच्या मार्कशीटमध्ये चक्रावणारा बदल, मेहबुब शेख यांचा गंभीर आरोप
तीन महिन्यांपूर्वीं परीक्षेत 21, 222 वा नंबर अन् FDA च्या परीक्षेत थेट पहिल्या शंभरात स्थान, 'त्या' तीन विद्यार्थ्यांच्या मार्कशीटमध्ये चक्रावणारा बदल, मेहबुब शेख यांचा गंभीर आरोप
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Parbhani Crime News: 'व्यवहार विसरून जा, परत फोन केला तर...'; आमदाराच्या जावयासह महादेव जानकरांची तब्बल 14 कोटींची फसवणूक, नेमकं प्रकरण काय?
'व्यवहार विसरून जा, परत फोन केला तर...'; आमदाराच्या जावयासह महादेव जानकरांची तब्बल 14 कोटींची फसवणूक, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Ulhasnagar Crime News: घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
Embed widget