एक्स्प्लोर

Priyanka Chaturvedi: तीन राज्यातल्या पराभवाचं काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, प्रियंका चतुर्वेदींचा काँग्रेसला सल्ला

जनतेला कोर्ट, निवडणूक आयोगकडून अपेक्षा आहेत. गद्दारी झाली आहे, या निवडणुकीत रणनीती ही केंद्र सरकारने बनवली आणि ते यशस्वी झाले, असेही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या

मुंबई उत्तर भारतात  भाजपचाच (BJP)  वरचष्मा असल्याचे  उघड झाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपला यश मिळाले आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशात भाजपला  सत्ता राखण्यात यश मिळाले आहे. भाजपच्या या विजयानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहे. तीन राज्यातल्या पराभवाचं काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी (Priyanka Chaturvedi)  काँग्रेसला दिला आहे

तीन राज्यातले निकाल हे धक्का देणारे आहे. काँग्रेसकडून काही कमतरता झाले आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसची बाजी अचानक कशी पलटली याचा अभ्यास केला पाहिजे. तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय मिळाला ही अतिशय आनंदाची बाब आहे. 2018 साली काँग्रेसचा तीन राज्यांमध्ये विजय झाला होता. परंतु 2024 मध्ये  आता त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. कदाचित आगाी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय होण्याची शक्यता आहे.

मतदार गद्दारांना क्षमा करणार नाही : प्रियंका चतुर्वेदी

प्रियंका चतर्वेदी  महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फोडण्यात आले आहे. कार्यक्षम मुख्यमंत्र्यांना गद्दारी करून घरी बसवण्यात आली आहे. हे महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. मतदार गद्दारांना क्षमा करणार नाही. महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा विकास विजय निश्चित आहे.

 चार राज्यांच्या निवडणुकीती रणनीती केंद्र सरकारने बनवली : प्रियंका चतुर्वेदी

राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये भाजपने कोणाचा चेहरा दिलेला नव्हता.  निवडणुकांची सर्व तयारी दिल्लीतून केल्याचे चित्र दिसत आहे.  महाराष्ट्रातील सगळा कारभार हा गुजरातला चालला आहे. जनतेला कोर्ट, निवडणूक आयोगकडून अपेक्षा आहेत. गद्दारी झाली आहे, या निवडणुकीत रणनीती ही केंद्र सरकारने बनवली आणि ते यशस्वी झाले, असेही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव 

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये (Assembly Election Result) काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय. मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अपेक्षा असतानाही त्यांना जनतेने नाकारलं आहे. त्यामुळे 1980 नंतर पहिल्यांदाच उत्तर भारतातील हिंदी बेल्टमध्ये काँग्रेसची (Congress In Hindi Belt) सत्ता नसेल. त्यामुळे हिंदी बेल्टमधून काँग्रेस 'आऊट' झाल्याचं स्पष्ट झालंय.  मध्य प्रदेश (Madhya Pradesh Election Result) आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या पराभवाची सर्वाधिक चर्चा होत आहे. पक्षाच्या अंतर्गत अहवालात या राज्यांमध्ये विजयाचा दावा करण्यात आला होता. खुद्द राहुल गांधींनी मध्य प्रदेशात 135 जागा मिळण्याचा दावा केला होता. त्याचवेळी अनेक सर्वेक्षणांमध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेसची मजबूत स्थिती दिसून येत होती.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहि‍णींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषदAjit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...Job Majha | DFCCIL मध्ये ज्युनियर मॅनेजर पदावर भरती, अर्ज कसा करायचा? ABP MajhaCM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.