एक्स्प्लोर

रत्नागिरी जिल्ह्यात ई पासशिवाय प्रवेश नाही? जिल्हा प्रशासनाचा काय आहे नेमका नियम?

ई पासशिवाय कुणालाही जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी यांनी दिली आहे. पासशिवाय कुणालाही जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचं यावेळी जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी : कोकणातील गणेशोत्सवावर सध्या कोरोनाचं सावट आणि विघ्न आडवं येत असल्याचं चित्र आहे. या साऱ्याच्या केंद्रस्थानी आहे तो चाकरमानी. कारण मुंबई, पुणे किंवा बाहेरगावाहून जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाला 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे गरजेचा आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी तसा नियम केल्याचं दिसून येत आहे. गणेशोत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता हा निर्णय घेतला गेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये लाखो चाकरमानी कोकणातील मुळगावी येतात. 7 ऑगस्टपर्यंत गावी या अन्यथा गावात प्रवेश नाही अशी सध्या बहुतांश गावची भूमिका सध्या तरी दिसून येत आहे. त्यानंतर आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एन्ट्री पॉईंटवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून येत आहे. यादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात ई पासशिवाय प्रवेश दिला जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. पण, याबाबत आता रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ई पासशिवाय कुणालाही जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी यांनी दिली आहे. पासशिवाय कुणालाही जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचं यावेळी जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रशासनाचा निर्णय?

रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाला ई पास बंधनकारक आहे. त्याशिवाय जिल्ह्यात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. कशेडी येथे याबाबतची तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच प्रत्येकाला पुढे सोडलं जाईल. शिवाय, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्याकरता ई पास लागणार आहे. कोरोनाची लक्षण असल्यास संबंधित व्यक्तीची खारेपाटण येथे अँटीजन टेस्ट केली जाईल. त्यानंतर त्याला जिल्ह्यात सोडले जाईल, अशी माहिची देखील रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी यांनी दिली आहे. ई पासशिवाय प्रवेश मिळणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असं देखील जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे.

चाकरमान्यांची वाट बिकट?

कोकणात चाकरमान्यांना प्रवेश देण्याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. त्यावरून कोकणात राजकारण देखील सुरू झाले आहे. शिवसेना-भाजप नेते याबाबत आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं सध्या तरी चित्र दिसून येत आहे. या मुद्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवाकरता येणाऱ्या चाकरमान्यांची वाट बिकट असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे. 7 ऑगस्टनंतर चाकरमानी यांना प्रवेश मिळणार का? त्यानंतर चाकरमानी आल्यास जिल्हा प्रशासनाची काय भूमिका असणार? याबाबत कोणताही निर्णय अद्याप तरी झालेला नाही.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी मदतीवर दाढीचे फोटो लावून पुरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा; शक्तिपीठ, समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यासाठी मोकळा करा, संजय राऊतांचा हल्लाबोल
सरकारी मदतीवर दाढीचे फोटो लावून पुरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा; शक्तिपीठ, समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यासाठी मोकळा करा, संजय राऊतांचा हल्लाबोल
Buldhana Nanabhau Kokare Residential Ashram School case: आश्रम शाळेत लैंगिक शोषण, नराधमाला पाच वर्षांची शिक्षा; आशा मिरगेंची पोस्ट, 'माझा'च्या पाठपुराव्याचं कौतुक
आश्रम शाळेत लैंगिक शोषण, नराधमाला पाच वर्षांची शिक्षा; आशा मिरगेंची पोस्ट, 'माझा'च्या पाठपुराव्याचं कौतुक
नरेंद्र जाधव समिती रद्द करा, महाराष्ट्रात गरज नाही; राज्यभाषा सल्लागार समितीचा एकमुखी ठराव, फक्त एकाच पक्षाला हेकेखोरपणा करत तिसरी भाषा लादायची असल्याचा हल्लाबोल
नरेंद्र जाधव समिती रद्द करा, महाराष्ट्रात गरज नाही; राज्यभाषा सल्लागार समितीचा एकमुखी ठराव, फक्त एकाच पक्षाला हेकेखोरपणा करत तिसरी भाषा लादायची असल्याचा हल्लाबोल
Nashik Crime News: पुण्यात मैत्रिणीशी समलिंगी विवाह, आईवडिलांच्या दबावामुळे नाशिकच्या तरुणाशीही लग्न, बाथरुममधील व्हिडिओ कॉल अन् अश्लील चॅट...
पुण्यात मैत्रिणीशी समलिंगी विवाह, आईवडिलांच्या दबावामुळे नाशिकच्या तरुणाशीही लग्न, बाथरुममधील व्हिडिओ कॉल अन् अश्लील चॅट...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारी मदतीवर दाढीचे फोटो लावून पुरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा; शक्तिपीठ, समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यासाठी मोकळा करा, संजय राऊतांचा हल्लाबोल
सरकारी मदतीवर दाढीचे फोटो लावून पुरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा; शक्तिपीठ, समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यासाठी मोकळा करा, संजय राऊतांचा हल्लाबोल
Buldhana Nanabhau Kokare Residential Ashram School case: आश्रम शाळेत लैंगिक शोषण, नराधमाला पाच वर्षांची शिक्षा; आशा मिरगेंची पोस्ट, 'माझा'च्या पाठपुराव्याचं कौतुक
आश्रम शाळेत लैंगिक शोषण, नराधमाला पाच वर्षांची शिक्षा; आशा मिरगेंची पोस्ट, 'माझा'च्या पाठपुराव्याचं कौतुक
नरेंद्र जाधव समिती रद्द करा, महाराष्ट्रात गरज नाही; राज्यभाषा सल्लागार समितीचा एकमुखी ठराव, फक्त एकाच पक्षाला हेकेखोरपणा करत तिसरी भाषा लादायची असल्याचा हल्लाबोल
नरेंद्र जाधव समिती रद्द करा, महाराष्ट्रात गरज नाही; राज्यभाषा सल्लागार समितीचा एकमुखी ठराव, फक्त एकाच पक्षाला हेकेखोरपणा करत तिसरी भाषा लादायची असल्याचा हल्लाबोल
Nashik Crime News: पुण्यात मैत्रिणीशी समलिंगी विवाह, आईवडिलांच्या दबावामुळे नाशिकच्या तरुणाशीही लग्न, बाथरुममधील व्हिडिओ कॉल अन् अश्लील चॅट...
पुण्यात मैत्रिणीशी समलिंगी विवाह, आईवडिलांच्या दबावामुळे नाशिकच्या तरुणाशीही लग्न, बाथरुममधील व्हिडिओ कॉल अन् अश्लील चॅट...
Buldhana Crime News: प्रेयसीवर हल्ला, नंतर स्वतःवर वार, दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू; बुलढाण्यात हॉटेल जुगनूमधील एका खोलीत रंगला हत्येचा थरार
प्रेयसीवर हल्ला, नंतर स्वतःवर वार, दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू; बुलढाण्यात हॉटेल जुगनूमधील एका खोलीत रंगला हत्येचा थरार
Amrita Rao On Bollywood Politics: इंडस्ट्रीपासून दूर गेलेली 'ही' अभिनेत्री, कित्येक वर्षांनी केलंय कमबॅक; बॉलिवूड पॉलिटिक्सवर म्हणाली, 'लोकांची नजर लागते...'
इंडस्ट्रीपासून दूर गेलेली 'ही' अभिनेत्री, कित्येक वर्षांनी केलंय कमबॅक; बॉलिवूड पॉलिटिक्सवर म्हणाली, 'लोकांची नजर लागते...'
Mumbai Crime : चारकोपमधील व्यापाऱ्याच्या सुपारी किलिंगमागच्या कटाचा उलगडा, मित्राने पैशासाठी आणि मुलाने संपत्तीसाठी काटा काढला
चारकोपमधील व्यापाऱ्याच्या सुपारी किलिंगमागच्या कटाचा उलगडा, मित्राने पैशासाठी आणि मुलाने संपत्तीसाठी काटा काढला
ICC : आशिया चषक सुरु असताना 'या' देशाचं क्रिकेट बोर्ड निलंबित, आयसीसीनं दिला 440 वोल्टचा झटका धक्का
आशिया चषक सुरु असताना 'या' देशाचं क्रिकेट बोर्ड निलंबित, आयसीसीची कारवाई, टी 20 वर्ल्ड खेळणार?
Embed widget