एक्स्प्लोर

...तर मराठा आरक्षण टिकलंही असतं, खासदार सुप्रिया सुळे यांचा 'एबीपी माझा'च्या मुलाखतीत भाजपवर गंभीर आरोप

 मुख्यमंत्र्यांना तेव्हाच्या तांत्रिक गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या का, तेव्हाच ही दुरुस्ती का नाही केली? असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : राज्यांचे अधिकार 2018 मध्ये काढून घेतले नसते तर मराठा आरक्षण कदाचित टिकलंही असतं. 'एबीपी माझा' च्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हा गंभीर आरोप केला आहे. 102 वी घटनादुरुस्ती 2018 मध्ये आली आणि त्या अंतर्गत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली. त्यानंतर तत्कालिन फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा आणला. सुप्रीम कोर्टाने नंतर निकालात आरक्षण नाकारताना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या स्थापनेनंतर राज्यांना हा अधिकारच नसल्याचे म्हटले आहे. हाच संदर्भ घेत सुप्रिया सुळे यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

 मुख्यमंत्र्यांना तेव्हाच्या तांत्रिक गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या का, तेव्हाच ही दुरुस्ती का नाही केली? असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभेतल्या चर्चेत भाजपने नारायण राणे यांना का बोलू दिले नाही. राणे साहेब हे समितीचे अध्यक्ष होते, खरंतर सभागृहातल्या चर्चेची सुरुवातच त्यांनी करायला पाहिजे होती. पण भाजपची नियत साफ नसल्याने त्यांनी बोलू दिलं नाही. असाही टोला त्यांनी लगावला आहे.संदिग्धतेतून मतभेद आणि मतभेदातून कटुता तयार करणे समाजात हा भाजपचा प्लॅन असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

मराठा लिंगायत आदिवासी मुस्लीम सर्वच आरक्षणाच्या बाबतीत भाजप हे कायम करतं असं त्या म्हणाल्या आहेत. 127 व्या घटना दुरुस्ती बाबत सभागृहात जी चर्चा झाली त्यात सरकार म्हणून एक भूमिका पक्ष म्हणून एक भूमिका अशी तफावत भाजपमध्ये दिसते.जाणून बुजून ती ठेवली गेल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. कालची घटना दुरुस्ती केली ती राज्य सरकारच्या मागणीनुसारच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवार, अशोक चव्हाण हे पंतप्रधानांना भेटले होते त्यानंतर ही दुरुस्ती आली पण त्यातली फक्त अर्धी गोष्ट केंद्राने केलीय, उरलेल्या अर्ध्या गोष्टीवर सुद्धा त्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. 50% मर्यादेची अडचण होते हे काल चर्चेत त्यांच्या मंत्र्यांनीही कबूल केलं. पण तरीदेखील सरकार हालचाल करत नसेल तर याचा अर्थ त्यांना फक्त जबाबदारी नको आहे, असे सुप्रिया सुळे  म्हणाल्या.

केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशीर्वाद रॅलीवरून देखील सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला. कुठलीतरी जन आशीर्वाद रॅली काढत आहेत आता त्यात त्यांनी खरं बोललं तर बरं होईल, नाहीतर खोटं बोलून समाजाच्या मनातले गैरसमज आणखी वाढतील हे काम भाजपनं आधीही केला आहे, असं देखील  सुप्रिया सुळे म्हणाल्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget