एक्स्प्लोर
सांगलीत थरकाप, एकाच कुटुंबातील चौघींची हत्या

सांगली : सांगलीत एकाच कुटुंबातील चार महिलांच्या हत्याकांडाने थरकाप उडाला आहे. मध्यरात्री धारदार शस्त्राने वार करुन हे हत्यांकाड केलं. जत तालुक्यातील कोड्डणूर गावात ही धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या हत्यांकाडात सुशीला कुंडलिक इरकर (वय-60) सासू, सिंधुबाई भारत इरकर (वय-40), सून, रुपाली भारत इरकर, (वय-19) मुलगी, राणी भारत इरकर, (वय-16) मुलगी, यांचा मृत्यू झाला आहे.
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















