एक्स्प्लोर

आरेचं जंगल मुंबईकरांमुळं वाचलं, शिवसेनेमुळं नव्हे : मनसे नेते अमित ठाकरे

सरकार आणि मुंबई महापालिकेकडे कामकरण्याची इच्छाशक्ती नसल्याचा नसल्याचा आरोप मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी केला आहे.

मुंबई : आरे जंगल वाचवण्याचा श्रेय शिवसेना घेते पण खरा श्रेय हे जनतेची आहे.  आरेचं जंगल शिवसेनेमुळे नाही तर जनतेमुळे वाचलं असे मत मनसे नेते  अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाशी ते बोलत होते. महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40 हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबविण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगरपालिकाकडे पर्यावरणासाठी काम करण्याची इच्छा शक्ती नसल्याच टीका करत अमित ठाकरे म्हणाले, 'समुद्र स्वच्छ ठेवण्यासाठी  इतक्या मोठ्या किनारपट्टीवर आपण बरच काही करु शकलो असतो पण ते होत नाही.  कारण ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्याकडे ती इच्छा शक्ती नाही. देवाने निसर्गाने हे आपल्याला दिलं आहे. आपण नशीबवान आहोत पण ते ही आपण साफ स्वच्छ ठेऊ शकत नाही हे आपल्या दुर्दैव आहे. पर्यटनासाठी आपण किती काही करु शकलो असतो पण कसे होणार? समुद्र किनारे बघाल तर त्यातूनच स्पष्ट होतं की,  आपण कुठे आहोत. परदेशात समुद्र किनारे नाहीत का? ते कसे स्वच्छ असतात. जर  ते करु शकतात तर अपण का नाही. म्हणूनच मी म्हणतो की सरकार कडून अपेक्षा ठेऊन चालणार नाही. आता आपल्याला स्वःता हे काम हाती घ्यावं लागेल.'

 सरकारकडे इच्छा शक्ती नाही असं तुम्हाला का वाटतं?  या प्रश्नावर अमित ठाकरे म्हणाले, "पहिली गोष्ट म्हणजे  तुमच्या शहरांवर, राज्यावर तुमचे प्रेम असले पाहिजे. जर प्रेम नसेल तर ती इच्छा शक्ती निर्माण होणार नाही. मी लहानपणपासून हे पाहतोय आणि आता आपला समुद्र किनारा मरतोय अशी परिस्थिती आहे. सरकार आणि महानगरपालिका यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून हे दिसतयं की त्यांचं निसर्गावर प्रेम नाही." 

अमित ठाकरे म्हणाले, आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असतील पण मुंबई महानगरपालिका यांच्याकडे मागील 25 वर्षांपासून आहे. जर त्यांनी आपलं काम नीट केलं असत, यंत्रणा नीट बसवली असती तर आज आम्हाला हे काम करावं लागलं असता का? तुम्ही मला सांगा 25 वर्षात आपण काय काय करु शकलो असतो. माझ्यावर होणाऱ्या टीकेंकडे मी लक्ष देत नाही. माझे प्रयत्न प्रामाणिक आहे. 

पक्षाच्या या मोहीम बद्दल बोलताना अमित ठाकरे म्हणाले, मी लहानपणापासून दादर, माहिम, गिरगांव चौपाटीवर जातोय,  तेव्हा जे समुद्र किनारे सुंदर आणि स्वच्छ असायचे ते आता दिसत नाही. मी किनाऱ्यावर वॉकला जातो तेव्हा असे भकास आणि घाण झालेले समुद्र किनारे पाहून मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली.  मग आम्ही एक दिवस काही सेलिब्रिटीला घेऊन समुद्र किनारे साफ केले. पण अस लक्षात आलं की, एक दिवस हे काम करुन चालणार नाही म्हणून आम्ही उद्या संपूर्ण महाराष्ट्र भर 40 समुद्र किनाऱ्यांवर साफ सफाई करत आहोत’.

MNS :  अमित ठाकरेंची शिवसेनेवर टीका : ABP MAJHA

 

संबंधित बातम्या :

 

 

 

 

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशही गप्पा; स्नेहभोजन फोटो
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Embed widget