एक्स्प्लोर

समीर वानखेडेंची बदली झाली तरी लढा सुरूच ठेवणार : नवाब मलिक

समीर वानखेडे यांची बदली करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच असल्याचे वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. वानखेडेंच्या मनमानी कारभारावर चाप बसणे गरजेचे होते, असेही मलिक म्हणाले.

Nawab Malik on Wankhede : मुंबई एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांची बदली करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच असल्याचे वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.  वानखेडेंच्या मनमानी कारभारावर चाप बसणे गरजेचे होते. कारण, ते काही लोकांसाठी लॉबिंग करत होते. समीर वानखेडे यांची बदली झाली असली तरी लढाई संपलेली नाही. हा लढा चालूच राहणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. जाडपातळणीबाबत चौकशी सुरू आहे. आमच्याकडे जे काही पुरावे ते सादर करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

युपीएससीच्या नोकरीत असताना त्यांनी सद्गुरू बार चा परवाना त्यांनी स्वत:च्या नावाने परवाना काढला होता. त्याबाबतीतसुद्धा कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर दुसरे लग्न केल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या संपत्तीबाबतीत माहिती लपवली आहे. त्याबाबतही आम्ही तक्रार केली होती. तसेच आर्यन खान प्रकरणाचीसुद्धा एसआयटी (SIT) चौकशी सुरू आहे. त्यामुळे मी जे काही मुद्दे उपस्थित केले होते, त्याचा पाठपुरावा करणार असून, जिथे जिथे बेकायदेसीर कामे केली आहेत, हे सिद्ध होईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मलिक म्हणाले. 

एखादा व्यक्ती शासकीय नोकरीत असताना मनमानी कारभार करत असेल, चुकीच्या पद्धतीने अधिकाराचा गैरवापर करत असेल तर त्याच्यावर कारवाई करायला हवी. समीर वानखेडे यांच्यासाठी भाजपचे काही लोक लॉबिंग करत असल्याचा आरोपही यावेळी मलिक यांनी केला. मात्र, लॉबिंग करणारांची नावे आत्ताच सांगणार नसल्याचे यावेळी मलिक यांनी सांगितले.

लखीमपूर खेरी प्रकरणात केंद्र सरकार गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची पाठराखण करत असल्याचे मलिक म्हणाले. याप्रकणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. गृहराज्य मंत्र्यांच्या मुलावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. पण पंतप्रधान मोदी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी मलिक यांनी केला आहे. याप्रकरणानंतर मोदींनी मंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी करायला हवी होती असे मलिक म्हणाले. त्याचबरोब सत्यपाल मलिक यांनी मोदींबद्दल केलेले वक्तव्य गंभीर आहे. मोदींच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी मलिक यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात पाऊस पडणार की नाही? पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
राज्यात पाऊस पडणार की नाही? पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget