एक्स्प्लोर

Air India flight : एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन हवेतच बंद, मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

Air India flight : बेंगळुरूला निघालेल्या एअर इंडियाच्या A320ne0 फ्लाइटचे आपत्कालीन लँडिंग मुंबई विमानतळावरच करण्यात आले आहे. टेकऑफच्या अर्ध्या तासानंतर फ्लाइटच्या इंजिनमध्ये बिघाड झाला, त्यामुळे  विमान मुंबई विमानतळावर परत उतरवण्यात आले

Air India flight : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बेंगळुरूला निघालेल्या एअर इंडियाच्या A320ne0 फ्लाइटचे आपत्कालीन लँडिंग मुंबई विमानतळावरच करण्यात आले आहे. टेकऑफच्या अर्ध्या तासानंतर फ्लाइटच्या इंजिनमध्ये बिघाड झाला, त्यामुळे    विमान मुंबई विमानतळावर परत उतरवण्यात आले. शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास या विमानाचे इंजिन बंद पडल्याने त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या A320neo विमानाने गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बेंगळुरूसाठी उड्डाण केले,. परंतु, विमानाचे टेकऑफ झाल्यानंतर केवळ 27 मिनिटांतच मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे एक इंजिन हवेत बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून देण्यात आली.  

या घटनेची माहिती देताना एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, एअरलाइनची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे आणि आमचे क्रू मेंबर्स देखील प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशिक्षित आहेत. आमच्या अभियांत्रिकी आणि देखभाल कार्यसंघांनी ही समस्या त्वरित लक्षात घेतली आणि वेळेवर योग्य पावले उचलली. 

इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा इशारा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान वाहतूक नियामक डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन या घटनेची चौकशी करत आहे. सकाळी 9.43 वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांत A320neo विमानाच्या पायलटला इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा इशारा मिळाला. त्यामुळे इंजिन बंद झाल्यानंतर विमान सकाळी 10.10 वाजता मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यात आले. 

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget