एक्स्प्लोर

Majha Katta : मराठी साहित्यामध्ये टोळी युद्धासारखा प्रकार, समीक्षकांमुळे साहित्याचं नुकसान; 'पानिपत'कार विश्वास पाटील यांची खंत

Majha Katta : मराठी साहित्य हे गटातटात विभागलं गेलं असून त्यामुळे अनेक चांगल्या कादंबऱ्या या दुर्लक्षित राहिल्या अशी खंत 'पानिपत'कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.

Majha Katta : मराठी साहित्यामध्ये टोळी युद्धासारखा प्रकार असून साहित्य हे गटातटात विभागलं गेलं आहे. एखाद्या कादंबरीवर समिक्षक कोण लिहिणार आणि ते कुठं छापून येणार हे आधीच ठरलेलं असतं. या समीक्षकांमुळेच मराठी साहित्याचं नुकसान झाल्याची खंत 'पानिपत'कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. एबीपी माझा आयोजित साहित्य संमेलन विशेष 'माझा कट्टा' या कार्यक्रमात ते बोलत होते. 

विश्वास पाटील म्हणाले की, "मराठी साहित्य हे गटातटात विभागलं गेलं. त्यामुळे अनेक कादंबऱ्यांना न्याय मिळाला नाही. 'माकडीचा माळ' सारख्या कादंबरीकडे मराठी समीक्षकांनी कधीच बघितलं नाही. मराठी साहित्य विश्वात समिक्षक आपापल्या गोतावळ्यात रमले, त्यामुळे नुकसान झालं."

शिवस्माकापेक्षा शिवरायांच्या खऱ्या स्मृती जपाव्यात
अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या मुद्द्यावर विश्वास पाटलांनी सडेतोड भूमिका मांडली. ते म्हणाले की, "उठसुठ अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेशी शिवरायांच्या पुतळ्याशी तुलना करणं हे चुकीचं आहे. शिवरायांचा इतिहास हा अमेरिकन स्वांतत्र्यापेक्षा दोनशे वर्षे जुना आहे. एका बाजूला शिवस्मारकासाठी कोट्यवधीची रक्कम खर्च केली जातेय तर दुसरीकडे सह्याद्रीच्या अंगावरच्या शिवरायांच्या स्मृती संपत आहेत. या स्मृती जपल्या पाहिजेत."

पानिपतची निर्मिती कशी झाली? 
विश्वास पाटील म्हणाले की, "द न्यू हिस्ट्री ऑफ इंडिया' हे रियासतकारांचं पुस्तक वाचलं. त्यामध्ये पानिपत वाचलं. त्यावेळी ठरवलं की पानिपतवर लिहायचं. वयाच्या 23 व्या वर्षापासून ते 28 व्या वर्षापासून तयारी केली आणि पानिपत लिहिलं. पानिपत लिहिताना मला अनेकांनी विरोध केला. जे घडले आहे, आपला पराभव झाला त्यावर काय लिहिणार असा प्रश्न विचारला गेला. 1986 च्या मार्च मध्ये पानिपतला गेलो. उसाच्या शेतामध्ये भाऊसाहेबांच्या स्मृतीस्थळाचा शोध घेत घेतला. आता त्या ठिकाणी 14 जानेवारीला लाखो लोक जमतात. 

नंतर एकदा पीव्ही नरसिंहरावांनी महाराष्ट्र टाईम्समधील परीक्षण वाचलं आणि त्यांच्या प्रयत्नामुळे पानिपत हिंदीत आली. अनेकांनी आपल्या कामाचं कौतुक केलं असंही त्यांनी सांगितलं. 

सरकारी नोकरीने समाधान आणि वाद
सरकारी नोकरीमुळे अनेकांच्या समस्या सोडवल्या, पण वाद हा पाचवीलाच पुजलेला होता असं विश्वास पाटील म्हणाले.  

संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?

व्हिडीओ

Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, बाजारात एका दिवसात काय घडलं?
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Embed widget