एक्स्प्लोर

Corona Lockdown | लॉकडाऊनमध्ये तळकोकणात महाराष्ट्राचा 'राज्यप्राणी' शेकरूची शिकार, दोन शेकरू गोळ्या घालून ठार

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील वन्यजीव सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावातील जंगलात दोन शेकरूंची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

मुंबई : देशात लॉकडाऊन असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत दोन शेकरूंची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडूनही वन विभागाने या प्राण्यांची शिकार केलेल्या शिकाऱ्यास अटक केलेली नाही. लॉकडाऊनमुळे न्यायालय बंद असल्याचे कारण पुढे करुन अधिकारी शिकाऱ्याला अटक करण्यास चाल ढकल करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत शेकरूला वाघाच्या दर्जाचे संरक्षण लाभले असून तो महाराष्ट्राचा 'राज्यप्राणी' आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील वन्यजीव सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावातील जंगलात दोन शेकरूंची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शिकार केलेल्या प्राण्यांसह शिकाऱ्याने काढलेले छायाचित्र व्हॉटसअॅप स्टेटस एबीपी माझ्याच्या हाती लागले आहे. ही घटना 1 ते 3 एप्रिल दरम्यान घडली असून शिकाऱ्याचे नाव लिलाधर वराडकर असल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशाने माहिती दिली. शिकाऱ्याने बंदुकीच्या साहाय्याने दोन शेकरुंना ठार केले. त्यानंतर मृत शेकरुसोबत छायाचित्र काढून ते समाजमाध्यमांवर टाकले.

वन्यजीव संरक्षण कायद्याच्या प्रथम श्रेणीत शेकरु या प्राण्याला संरक्षण लाभले आहे. प्रथम श्रेणीतील प्राण्यांची शिकार केल्यास सात वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. सावंतवाडीत घडलेल्या या प्रकरणाची माहिती 3 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग वन विभागाला देण्यात आली. मात्र अद्याप शिकाऱ्याला वन विभागाने अटक केली.

शेकरु हा महाराष्ट्रचा राज्यप्राणी आहे. सदाहरित, निम सदाहरित व नदी काठच्या जंगलात शेखरु आढळतो. आंबा, काजू, फणस ही फळ खाऊन याच झाडांवर शेकरुला राहायला आवडते. सिंधुदुर्ग जिल्हा वनविभागाने माझाच्या बातमीनंतर तात्काळ अटक करत त्याला व्यायालयात हजर केले जाणार आहे

Coronavirus | Lockdownमधून शेती, मत्स्य शेतीला सूट; गृहमंत्रालयाकडून नव्या सूचना

संबंधित बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget