एक्स्प्लोर

SSC Exam : बोर्डाच्या परीक्षेला वेळेतच केंद्रावर उपस्थित रहा! अन्यथा प्रवेश नाकारला जाणार, बोर्डाचा महत्वाचा निर्णय

Maharashtra SSC Exam : दहावी- बारावी बोर्डाच्या मागील पेपरमध्ये उशिरा येणाऱ्या  विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बोर्डाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

 Maharashra SSC Exam : 16 मार्चपासून पुढे होणाऱ्या दहावी- बारावी बोर्ड परीक्षेच्या सर्व पेपरला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाणार आहे. म्हणजेच सकाळच्या सत्रात साडे दहानंतर आणि दुपारच्या सत्रात 3 वाजेनंतर कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात परीक्षा देण्यास प्रवेश न नाकारला जाणार आहे. बोर्डाच्या मागील पेपरमध्ये उशिरा येणाऱ्या  विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बोर्डाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे परीक्षेला विद्यार्थी दिलेल्या वेळेत पोहोचू शकला नाही तर त्याला परीक्षा कक्षामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही

परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी पुढील सूचनांचे पालन करणे गरजेचे असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

1. सर्व संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे गरजेचे असेल

2. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर म्हणजे सकाळच्या सत्रात 10.20 पर्यंत ते दुपारच्या सत्रात 2.50  मिनिटांनी पर्यंत परीक्षा केंद्रात हजर राहणे गरजेचे असेल

3. विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे उशिरा आल्यास त्याच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याची सर्व तपासणी करून सकाळच्या सत्रात साडेदहा पर्यंत तर दुपारच्या सत्रामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत प्रवेश दिला जाईल

4.  मात्र, परीक्षा सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात सकाळी साडेदहा नंतर तर दुपारच्या सत्रात तीन वाजेनंतर कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्याला परीक्षा कक्षा मध्ये प्रवेश दिला जाणार नाही

या आधीच्या नियमांमध्ये पेपरची लिखाण सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला जायचं मात्र अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्याला परीक्षेचे लिखाण सुरू झाल्यानंतर दहा मिनिटे उशीर झाल्यास विलंबाच्या कारणाची खातरजमा करून केंद्रस्तरावर केंद्र संचालकाकडून परवानगी देण्यात येत होती. दहा मिनिटांपेक्षा जास्त उशीर झाल्यास केंद्र संचालक मंडळाचे विभागीय सचिवांची मान्यता घेऊन कारणाची खातरजमा करून अपवादात्मक परिस्थितीत परीक्षा कक्षात प्रवेश देण्याबाबत परवानगी दिली जायची. मात्र आता परीक्षा लेखन सुरू झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीची परवानगी विद्यार्थ्याला दिली जाणार नाही.

कारण बोर्डाच्या मागील पेपरमध्ये उशिरा येण्याच्या सवलतीचा लाभ काही विद्यार्थी घेत असून त्या दरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा काही असे निदर्शनास आला.  परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडण्याच्या तक्रारी समोर आल्या ही बाब गंभीर असून यामध्ये काही ठिकाणी कारवाई करण्यात आली. तर काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गैरप्रकाराला आळा बसावा यासाठीच बोर्डाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra SSC Exams 2022 : ऑल द बेस्ट! दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात, विद्यार्थ्यांना पेपरसाठी वाढीव वेळ

SSC Board Exam 2022 : दहावीचं हॉलतिकीट 30 हजार रुपये, 10 हजार घेताना संस्थाचालकाला अटक, औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना बोगस आणि निकृष्ट खते, शेतकऱ्यांना मोठा फटका, औषध कंपन्यांनवर गुन्हा दाखल करण्याची राजू शेट्टींची मागणी
कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना बोगस आणि निकृष्ट खते, शेतकऱ्यांना मोठा फटका, औषध कंपन्यांनवर गुन्हा दाखल करण्याची राजू शेट्टींची मागणी
Byelection: राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
Dhananjay Munde : ...म्हणून भर कार्यक्रमात CM फडणवीसांसमोर धनंजय मुडेंना मंत्री करण्याची मागणी केली; कार्यकर्त्याने 'एबीपी माझा'कडे सांगितलं
...म्हणून भर कार्यक्रमात CM फडणवीसांसमोर धनंजय मुडेंना मंत्री करण्याची मागणी केली; कार्यकर्त्याने 'एबीपी माझा'कडे सांगितलं
Maharashtra Live Blog Updates: काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची घोषणा
Maharashtra Live Blog Updates: काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची घोषणा

व्हिडीओ

Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
Byelection: राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
Satara ZP Election : राष्ट्रवादी ऐवजी भाजपच्या उमेदवाराला मतदान, पक्षाचा व्हिप मोडला, राष्ट्रवादी काँग्रेसकडून लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळेंविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु
लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळे अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपात्रतेची कारवाई सुरु
Harshwardhan Sapkal On Baramati By Election 2026: बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; सपकाळांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
Shubman Gill: अवघ्या एका धावेनं जिंकल्यानंतरही गुजरात टायटन्सला बीसीसीआयचा दणका; कॅप्टन गिलला लाखो रुपयांचा दंड ठोठावला
अवघ्या एका धावेनं जिंकल्यानंतरही गुजरात टायटन्सला बीसीसीआयचा दणका; कॅप्टन गिलला लाखो रुपयांचा दंड ठोठावला
बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही
Suresh Dhas: बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Embed widget