एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News Live Updates : कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व गोठवलं; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Live Updates maharashtra marathi news breaking news live updates 09 October 2022 today sunday marathi headlines political news mumbai news national politics news maharashtra live updates marathi news live updates Maharashtra Breaking News Live Updates : कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व गोठवलं; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका 
Maharashtra News LIVE Updates

Background

18:28 PM (IST)  •  09 Oct 2022

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी सांगितली ही तीन चिन्हं आणि पक्षाची तीन नावं

उद्धव ठाकरे यांनी येत्या निवडणुकीसाठी पक्षाची तीन नावं आणि चिन्हांचे तीन पर्याय दिले आहेत. 

तीन चिन्हं 
1. उगवता सूर्य
2. त्रिशूल
3. मशाल

पक्षाची तीन नावं
1. शिवसेना बाळासाहेब ठाकरे 
2. शिवसेना प्रबोधनकार ठाकरे 
3. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  

18:23 PM (IST)  •  09 Oct 2022

Uddhav Thackeray : मी कुठेही डगमगलो नाही, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे; उद्धव ठाकरे

मिंधे गटाचा हेतू हा शिवसेनेला संपवण्याचा आहे, पण मी कुठेही डगमगलो नाही. कारण माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

18:20 PM (IST)  •  09 Oct 2022

Uddhav Thackeray : कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व गोठवलं; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका 

काही कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व गोठवलं असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केला आहे. निष्ठा ही विकत घेता येत नाही हे परवाच्या मेळाव्यावरुन स्पष्ट झालं असंही ते म्हणाले. 

14:36 PM (IST)  •  09 Oct 2022

धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान

धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून यामुळे हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण निर्माण झाला आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 171 गावातील 44 हजार 538 शेतकऱ्यांना फटका बसला असून जवळपास 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे यात कापूस सोयाबीन मका यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला असून कापूस पूर्णपणे सडून गेल्याने शेतकऱ्यांवर या अतिवृष्टीमुळे संकट ओढावले आहे.शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा लागली असून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

14:36 PM (IST)  •  09 Oct 2022

धुळे : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान

धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून यामुळे हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण निर्माण झाला आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 171 गावातील 44 हजार 538 शेतकऱ्यांना फटका बसला असून जवळपास 44 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे यात कापूस सोयाबीन मका यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला असून कापूस पूर्णपणे सडून गेल्याने शेतकऱ्यांवर या अतिवृष्टीमुळे संकट ओढावले आहे.शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा लागली असून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Hindu Sanghatna| नागपुरात संचारबंदी असताना हिंदू संघटनांकडून एकत्र येऊन नारेबाजी व आंदोलनABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 March 2025ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 19 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सRSS On Aurangzeb :औरंगजेबचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, संघाने कान टोचले: Majha Special Discussion

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आता राम शिंदेंना सभापतीपदावरुन हटवण्यासाठी मविआचं पत्र, नेमकं कारण काय?
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
Hardik Pandya : 'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
Embed widget