एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : कोरोना रूग्ण संख्येत पुन्हा वाढ, गुरूवारी राज्यात 755 नव्या रूग्णांची नोंद

Maharashtra Corona Update : आज राज्यात 755 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी गेल्या आठवड्यात कमी झालेल्या संख्येत आता पुन्हा वाढ होत आहे.

Maharashtra Corona Update : गेल्या आठवड्यात कमी झालेली कोरोनाची रूग्णसंख्या आता पुन्हा एकदा वाढली आहे. आज राज्यात 755 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी गेल्या आठवड्यात कमी झालेल्या संख्येत आता पुन्हा वाढ होत आहे. बुधवारी राज्यात 881 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. परंतु, त्याआधी म्हणजे सोमवारी राज्यात फक्त 414 नव्या रूग्णांची नोंद झाली होती. रूग्ण संख्येत वाढ होत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे नव्या रूग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रूग्णांची आज संख्या जास्त आहे.  

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 1,165 रुग्ण बरे होऊन घरी परतले  आहेत. राज्यात आजपर्यंत 79,60,298 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11 टक्केएवढे झाले आहे.

चार बाधितांचा मृत्यू 
बुधवारी राज्यात पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. त्यात घट होऊन आज राज्यात चार करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.

सक्रिय रुग्ण
राज्यात सध्या 5012  रूग्ण ॲक्टिव्ह आहेत. यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईत सध्या 1309 रूग्ण सक्रिय रूग्ण आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यात 1183 तर ठाण्यात 962 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. 

देशातील स्थिती 
देशातील कोरोना रूग्णांचा आलेख देखील पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत नोंद झालेल्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या सहा हजारांच्या पलिकडे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात बुधवारी दिवसभरात 6 हजार 422 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. देशात मंगळवारी दिवसभरात 5 हजार 108 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बुधवारी रुग्णसंख्येत 1 हजार 314 रुग्णांची वाढ झाली आहे. 

देशात5 लाख 28 हजार 250 रुग्णांचा मृत्यू

भारतात बुधवारी दिवसभरात 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना महामारी पसरण्यास सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात अन् प्रशासनात मोठ्या घडामोडी; मनोज जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण, तर पुण्यात विषारी दारूकांडानंतर पोलिसांवर बडगा!
Maharashtra Live Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात अन् प्रशासनात मोठ्या घडामोडी; मनोज जरांगे पाटलांचे आजपासून आमरण उपोषण, तर पुण्यात विषारी दारूकांडानंतर पोलिसांवर बडगा!
Eknath Shinde Shrikant Shinde: निवडणुकीसाठी विकलेली 22 गुंठे जमीन शिंदेंनी मिळवून दिली परत; उपमुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता पाहून शिवसैनिक गहिवरला
निवडणुकीसाठी विकलेली 22 गुंठे जमीन शिंदेंनी मिळवून दिली परत; उपमुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता पाहून शिवसैनिक गहिवरला
Nanded News: निवडणुकीसाठी 22 गुंठे जमीन विकली, पण थोडक्यात पराभव; सारं गमावलं तरीही निष्ठा कायम! शिवसैनिकाच्या डोळ्यांतील अश्रू पाहून शिंदे पिता-पुत्र गहिवरले, शेती पुन्हा मिळवून दिली
निवडणुकीसाठी 22 गुंठे जमीन विकली, पण थोडक्यात पराभव; सारं गमावलं तरीही निष्ठा कायम! शिवसैनिकाच्या डोळ्यांतील अश्रू पाहून शिंदे पिता-पुत्र गहिवरले, शेती पुन्हा मिळवून दिली
Pune Pimpri Pune Liquor Poisoning: पुण्यात दारु पिऊन 18 जणांचा मृत्यू; आता हादरवणारं कारण आलं समोर, दारुकांड प्रकरणात धक्कादायक माहिती
पुण्यात दारु पिऊन 18 जणांचा मृत्यू; आता हादरवणारं कारण आलं समोर, दारुकांड प्रकरणात धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Embed widget